Share

‘ओबीसी आरक्षणाला धक्का नाही तर धोका’ – हरिभाऊ राठोड

Published On: 

🕒 1 min read

यवतमाळ: सुप्रीम कोर्टात (Supreme Court) ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भातील (OBC Political Reservation) अंतरिम अहवाल फेटाळण्यात आला आहे. राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांमध्ये आता ओबीसी आरक्षणाच्या जागा आता राखीव खुल्या करुन निवडणुका घ्याव्यात, असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत. या मुद्द्यावरून आता महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका होताना दिसत आहे.

माजी खासदार हरीभाऊ राठोड म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने मागासवर्गीय आयोगाचा अहवाल फेटाळून लावला. ओबीसी आरक्षणाला धक्का नाही तर धोका निर्माण झाला आहे. मागासवर्गीय आयोगाने इंपिरिकल डाटा सादर केला नाही. तो सादर करणे शक्य नाही. राज्य सरकारचे वकील सर्मथपणे बाजू मांडत नाही, अशा शब्दात माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी ताशेरे ओढले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!