Share

शहरी भागातील भारनियमन मागे, तर ग्रामीण भागातील कायम

Published On: 

मुंबई : शहरी भागात कालपासून लागू करण्यात आलेले भारनियमन आज तातडीने मागे घेण्यात आले . यात मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई, नाशिक आणि पुणे या भागांचा समावेश आहे. मात्र, ग्रामीण भागातील भारनियमन कायम राहणार आहे.

2100 मेगावॅट विजेचा चा तुटवडा कायम असल्याने ग्रामीण भागातील भारनियमन कायम ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. कोळसा उपलब्ध नसल्याने आणि विजेचा वापर वाढल्यामुळे दीड ते दोन हजार मेगावॅटची तुटवडा निर्माण झाला आहे.

या कारणास्तव राज्यात कालपासून तातडीचे भारनियमन लागू करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!