Share

Farmer’s Suicide | अधिवेशनात एकनाथ शिंदे शेतकऱ्यांवर बोलत होते अन् मंत्रालयाबाहेर शेतकरी ने पेटवून घेतलं

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांबाबत बोलत असताना मंत्रालयासमोर एका शेतकरी ने स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. अधिवेशनात पावसामुळे झालेल्या नुकसानाबाबत शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी एकनाथ शिंदे भाष्य करत होते. यावेळेस ही घटना घडली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या भाष्यावेळी शेतकऱ्याने घेतलं पेटवूनः

सुभाष भानुदास देशमुख असं या शेतकऱ्याचं नाव असून हे उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशिम तालुक्यात तांदुळवाडी गावाचे रहिवासी आहेत. त्यांनी दुपारी आंगावर पेट्रोल ओतून पेटून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिथे तैनात असलेल्या पोलिसांनी धाव घेतली आणि त्यांच्या हातातून पेट्रोलची बाटली हीसकवून घेतली.

शेतकरी जखमीः

या संपुर्ण घटनेमध्ये देशमुख जखमी झाले असून त्यांना तातडीने जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बजाज भवन जवळ फुटपाथ वरील झाडाखाली आडोशाला उषा मेहता चौक या ठिकाणी सुभाष देशमुख यांनी त्यांच्या गावाकडील जमीन हडपली असल्याच्या कारणावरून अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला मारण्याचा प्रयत्न केला. जमिनीच्या वादातून सुभाष देशमुख या शेतकऱ्यांनी आपला जीव घेण्याचा प्रयत्न केला असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनामध्ये सांगितलं आहे. मात्र, त्यांना दवाखान्यात नेलं असून यामध्ये त्यांचा हात भाजला गेला आहे.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!