Share

शेतकऱ्यांचा एल्गार थेट राजधानीत; मोदी सरकारविरोधात देशातील शेतकरी रस्त्यावर

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात एका बाजूला शेतकरी कधी नव्हे तो संपावर गेला तर दुसरीकडे मध्यप्रदेशमध्ये शेतकरी आंदोलन करत असताना त्यांच्यावर अमानुषपणे गोळीबार करण्यात आला.

पण आता सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना हमिभावाचं गाजर दाखवणाऱ्या मोदी सरकारविरोधात संपूर्ण देशातील शेतकरी 20 नोव्हेंबरला थेट राजधानी दिल्ली मध्ये एकवटणार आहे. यासंदर्भात दिल्लीत विविध राज्यातील शेतकरी नेत्यांची बैठक पार पडली. यामध्ये राजू शेट्टी, मेधा पाटकर, योगेंद्र यादव उपस्थित होते.

सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या 50 टक्के अधिक नफा देऊ, असं आश्वासन भाजपने दिलं होतं. मात्र त्याची अद्यापही पूर्तता न झाल्याने हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!