Share

मुख्यमंत्रीपदाच्या गोंधळावर एकनाथ खडसे म्हणतात…

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुका आता जवळ आल्या आहेत. अशातच भाजप आणि शिवसेना हे दोनही पक्ष मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच करत आहेत. त्यावर भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री पदावरून चाललेल्या गोंधळावर भाष्य करताना खडसे यांनी मुख्यमंत्रिपदाबद्दल ‘आमचं ठरलंय’ असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणतात. पण नेमकं काय ठरलंय हे त्यांनी स्पष्टपणे सांगायला हवं. याबाबत स्पष्टता आल्यास कार्यकर्ते आणखी जोमाने काम करतील, असं मत व्यक्त केलं आहे.

दरम्यान, भाजप आणि शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री पदावर ठामपणे दावा करत आहेत. तसेच भाजप – सेनेचा मित्रपक्ष असलेल्या आरपीआयनेही मुख्यमंत्री पदावर दावा केला आहे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!