मुंबई : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला आहे. कोरोना काळातील लॉकडाऊनमध्ये संचार बंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी अनेक विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल आहेत.
विध्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून हे गुन्हे मागे घेण्यात यावे यासाठीचा प्रस्ताव मांडणार असल्याचे वळसे पाटील यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
“ओबीसींच्या खांद्यावर बंदूक ठेवून नको त्या गोष्टी…”- यशोमती ठाकूर
Yo Yo Honey Singh चं जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेश; फोटो पाहून थक्क व्हाल!
“ज्यांच्या दुधातच आहे पाणी त्यांची…”, शरद पवारांवर केलेल्या टीकेवरून रोहित पवारांचा सदाभाऊंना टोला
यशवंत जाधवांच्या डायरी प्रकरणावर आशिष शेलारांची टीका; म्हणाले, “आईच्या नात्याला काळिमा…”
“डायरीचा डायरिया झाला आहे यांना…” – वरुण सरदेसाई
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

