Share

आंदोलनकर्त्यांवर कुठे गोळ्या घालायच्या याचा जीआरच सरकारने काढावा : धनंजय मुंडे

Published On: 

अहमदनगर: सरकारने आता आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणा-या शेतकरी, अंगणवाडी कर्मचारी, एस टी कर्मचारी, शिक्षक या आंदोलनकर्त्यांवर कुठे गोळ्या घालायच्या याचा जीआरच काढावा म्हणजे झाले. सरकारने आता फक्त तेव्हढेच शिल्लक ठेवले आहे. असा जोरदार घणाघात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

शेतक-यांवरील गोळीबाराचा निषेध करण्याऐवजी रावसाहेब दानवे यांनी शेतक-यांवरचा गोळीबार एक प्रकारे योग्य ठरवला आहे, फक्त गोळ्या मारण्याची जागा चुकली असा त्यांचा दावा आहे. गोळीबाराचे समर्थन करणाऱ्याया अशा नेत्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा धिक्कार असो अस म्हणत धनंजय मुंडे यांनी शेवगावमधील शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबारावर रावसाहेब दानवे यांनी केलेल्या विधानाचा समाचार घेतला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!