Share

ज्या ज्या वेळी काँग्रेस सत्तेत येते त्यावेळी धर्मांतरण वाढते : आचार्य तुषार भोसले

Published On: 

मुंबई : मोदी सरकारने धर्मांतरण करणार्या अनेक संघटनांच्या मुसक्या आवळल्या आहेत पण राज्यात तीन बाटग्यांची सत्ता आहे. सत्तेसाठी लाचार शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली गेली आहे. त्यामुळे धर्मांतरण रोखणे हे काम आम्हाला करणे गरजेचे आहे असं भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडी चे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी म्हटलं आहे.

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील आदिवासी भागात जाऊन तुषार भोसले यांनी अटल-गीता जयंती साजरी केली. यानिमित्ताने भजन, सामूहिक गीता पठण करुन थेट आदिवासी पाड्यांवर जाऊन १०० आदिवासी कुटुंबांना ‘गीता’ भेट देण्यात आली.

दरम्यान, यावेळी आपण हिंदु धर्मात जन्माला आलो आणि हिंदु म्हणुनच मरणार असा संकल्प उपस्थितांना देण्यात आला. भाजपाचे व आध्यात्मिक समन्वय आघाडी चे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!