Share

…त्यामुळे राष्ट्रपती आता वाट बघत आहेत; चंद्रकांत पाटलांचा महाविकास आघाडीवर निशाणा

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर : राज्यातील महाविकास आघाडीने राष्ट्रपती राजवट लागू व्हावी यासाठी जी कारणे लागतात,त्यातील एकही कारण शिल्लक ठेवलेले नाही, अशी जहरी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी कोल्हापूर येथे केली आहे.

राज्यपालांनी निरोप पाठवला असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याचाच अर्थ तुम्ही राज्यपालांचा अपमान करत आहात. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी जी कारणे लागतात, त्यातील एकही कारण महाविकास आघाडी सरकारने शिल्लक ठेवलेले नाहीये. त्यामुळे राष्ट्रपती आता वाट बघत आहेत. अशी टीका चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकारचा सर्व सावळागोंधळ सुरू आहे. कोण आजारी आहे. कोण तुरुंगात आहे. राज्यात सगळय़ात गोंधळ सुरू आहे. जनतेसमोर गेलात की कळेल की लोक कोणासोबत आहेत ते. फक्त संजय राऊतच सतत प्रवक्ते असल्यासारखे वक्तव्य करतात. मात्र इतरांना बाजूला केले आहे. यातूनच सेनेतील सर्व गोष्टी बाहेर पडत असल्याची टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!