Politics

बेलगंगा सुरु झाल्यास शेतकरी वर्गाचा फायदाच

जळगाव : जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव व पाचोरा तालुक्यासह गिरणा परिसरातील जनतेचा विकास व्हावा या दृष्टीने सहकार महर्षि तथा माजी आमदार स्व.रामराव दगडू पाटील, उंबरखेडे ...

अल-कायदा काश्मीर खो-यात सक्रिय ?

श्रीनगर : लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-महोम्मद व हिज्बुल मुजाहिद्दीन नंतर अबू दुजाना व आरिफच्या मृत्यूनंतर अल-कायदा ही दहशतवादी संघटनाही काश्मीर खो-यात पुन्हा सक्रिय झाल्याचा असा अंदाज ...

सेतू चालकाच्या मनमानीमुळे पिकविमा भरता येत नसल्याने संतप्त शेतकरी रस्त्यावर

नेवासा / राहुल कोळसे : पिकविमा भरण्यासाठी मुदत वाढूनही सेतू चालकाच्या मनमानीमुळे पिकविमा भरता येत नसल्याच्या निषेधार्थ नेवासा तालुक्यातील सुकळी येथील संतप्त शेतकर्‍यांनी नेवासा ...

व्यंकय्या नायडू यांचा उपराष्ट्रपती पदी दणदणीत विजय

वेबटीम : भाजप व राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार व्यंकय्या नायडू यांचा उपराष्ट्रपती पदी दणदणीत विजय झाला आहे. विरोधी पक्षांचे उमेदवार असणारे डॉ. गोपाळकृष्ण गांधी ...

संजय निरूपमांनीच लिहून आणला प्रकाश मेहतांचा राजीनामा; कॉंग्रेसच मेहतांच्या विरोधात आंदोलन

वेबटीम : एसआरए घोटाळ्याचा आरोप असलेले राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विधिमंडळात विरोधक आक्रमक झाले आहेत . तर दुसरीकडे मुंबई काँग्रेसने ...

मोटारीच्या आमिषाने चिपळूणच्या तरुणाला साडेसात हजाराला गंडा

रत्नागिरी : मोबाइलवर १२ लाख ६० हजार रुपयांची अलिशान गाडी बक्षीस लागल्याचे सांगून चिपळूण येथील एका तरुणाला साडेसात हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. ...

सोलापुर शहरात भर पावसाळ्यात पाणी टंचाई

सोलापूर : महापालिकेच्या नवख्या भाजपच्या कारभारींच्या कामकाजाचा फटका सोलापूरकरांना बसत आहे. नियोजन चुकल्याने भर पावसाळ्यात सोलापूरकरांना उन्हाळ्यासारखी पाणीटंचाईची स्थिती अनुभवावी लागत आहे. शहरास पाणीपुरवठा करणारा ...

उपराष्ट्रपती निवडणूक रंगीत तालमी दरम्यान १६ भाजप खासदारांची चूक; अमित शहांकडून खडेबोल

वेबटीम : उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान घेतले जात आहे. राष्ट्रपती निवडणुकीत तब्बल २१ खासदारांचे मतदान अवैद्य ठरल्याने उपराष्ट्रपती निवडणुकीत हि चूक टाळण्यासाठी सत्ताधारी भाजपकडून काल ‘मतदान ...

जळगाव जिल्ह्यात एकाही शेतक-याला १० हजारांचे पीककर्ज नाही

जळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत एकाही शेतक-याला शासनाने जाहीर केल्याप्रमाणे खरीप हंगामाकरिता तातडीचे १० हजारांचे कर्ज मिळालेले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. आधीच थकबाकी असलेल्या शेतक-यांना ...

सरकार मराठा समाजाची शुद्ध फसवणूक करत आहे – धनंजय मुंढे

मुंबई : मागील डिसेंबर महिन्यात मराठा समाजाकडून हिवाळी अधिवेशना दरम्यान नागपूरमध्ये लाखोंच्या संखेत ‘मराठा क्रांती मोर्च्या’ काढण्यात आला होता. यावेळी समाजाच्या मागण्या संदर्भात मोर्चाच्या ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!