Politics
टीम मोदी मध्ये या ‘शिलेदारांचा’ समावेश
नवी दिल्ली : २०१९ लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा अखेरचा मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. या विस्तारत एकूण १३ मंत्र्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शपथ दिली.ज्यामध्ये ...
शिवसेनेचा मंत्रिमंडळ विस्तारावर बहिष्कार की आमंत्रणच नाही ?
वेबटीम : मंत्रिमंडळ विस्तारात मित्रपक्षातील एकाही नेत्याचं नाव नसल्याचं समोर आल्यानंतर एन डी ए मधील प्रमुख घटकपक्ष शिवसेना नाराज झाली आहे .शिवसेनेने आज होणाऱ्या ...
पुणे शहर कॉंग्रेसमधील अंतर्गत कलह पुणेरी फलकावर
कमी शब्दात जास्तीत जास्त शाल जोडे म्हणजे पुणेरी फलक. उपहासात्मक टीकेसाठी पुणेरी पाट्या चांगल्याच प्रसिद्ध आहेत. गेल्या काही महिन्यापासून पुण्यामध्ये अनेक नेत्यांना या पुणेरी ...
लिंगायत समाजाचा स्वतंत्र धर्माच्या मागणीसाठी 3 सप्टेंबरला लातुरात महामोर्चा
लातूर: ( प्रतिनिधी) लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माची संविधानिक मान्यता मिळावी तसेच राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याकाचा दर्जा मिळावा या प्रमुख मागणी साठी उद्या (3 सप्टेंबर) लातुरात ...
शरद पवार ती चूक कधीच करणार नाहीत- आंबेडकर
अकोला- माजी कृषिमंत्री शरद पवार NDAसोबत जाणार असल्याच्या चर्चा सध्या रंगत आहेत. चर्चा कितीही रंगत असल्या तरी शरद पवार तशी चूक कधीही करणार नाहीत ...
मी हात पुढे केला होता, पण त्यांनी हाताला गुदगुदल्या केल्या : राज ठाकरे
मुंबई : दोन ठाकरे बंधु एकत्र येण्यात कुणाचा अडथळा? – परमेश्वरालाच ठाऊक अस म्हणत राज ठाकरे यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या ...
मराठा मोर्चात आलेले 98 टक्के लोक भाबडे; इतरांना राजकारण करायचंय होत – राज ठाकरे
मराठा मोर्चात आलेले ९८ टक्के लोक हे भाबडे होते तर इतरांना मोर्चाचे केवळ राजकारण करायचं होत असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. ब्राम्हण ...
भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर राजू शेट्टींना काँग्रेस-राष्ट्रवादी शिवाय पर्याय नाही ?
मुंबई: राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडलेल्या खा . राजू शेट्टींच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आता शिवसेना किंवा काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडी यांच्यापैकी एकाचा पर्याय ...
खासदार संभाजी राजेंना केंद्रात मंत्रीपद ?
केंद्र सरकारचा बहुचर्चित मंत्रीमंडळ विस्तार रविवारी म्हणजेच ३ सप्टेंबर रोजी होण्याची शक्यता सूत्राकडून देण्यात आली आहे. या विस्तारत महाराष्ट्रामधून नुकतेच राष्ट्रपती नियुक्त खासदार झालेले ...
जनतेतून सरपंचाची थेट निवड; सरपंचासाठी स्वतंत्र मतपत्रिका, वाचा काय आहेत निकष.
सोलापूर : नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यातील २५६ ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. प्रथमच ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेतून थेट सरपंचाची निवड होणार आहे. यासाठी आयोगाने स्वतंत्र यंत्रणा राबवण्याच्या ...