Politics

प्लॅटफॉर्मची उंची मोजणारे किरीट सोमय्या आता गप्प का: राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील मुख्य मुद्दे

एल्फिन्स्टन स्टेशनवर काल झालेल्या अपघातावर आपली भूमिका मांडत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. तसेच येत्या ५ ...

‘लेकीला आज्ञा द्या बाबा’ भावनीक साद घालत पंकजा दसरा मेळाव्यासाठी रवाना

वेबटीम : ‘लेकीला आज्ञा द्या बाबा, दसरा तुमचा विचारही तुमचेच, आम्हीही तुमचे, स्थळ मात्र आता तुमची पावन जन्मभूमी… सावरगाव येथे येत आहे सीमोल्लंघन करण्यासाठी ...

केईएम रुग्णालयाने गाठला असंवेदनशीलतेचा कळस

मुंबई : केईएम रुग्णालयाने असंवेदनशीलतेचा कळस गाठला आहे. शासन आणि प्रशासनाच्या मुर्दाड कारभाराने एल्फिन्स्टन-परळ पुलावर २२ मुंबईकारांचा जीव घेतल्यानंतर आता केईएम रुग्णालयाने मृतांच्या माथ्यावर ...

मुंबईत बुलेट ट्रेनची एक वीट रचू देणार नाही; राज ठाकरेंनी दंड थोपटले

सरकारला कोणतीही गंभीरता राहिलेली नाही. त्यामुळे रेल्वेच्या विविध प्रश्नावर 5 तारखेला चर्चगेट रेल्वे स्टेशनवर मोर्चा काढणार असून त्यात स्वत सहभागी होणार असल्याच मनसे अध्यक्ष ...

शिवसेना खासदारांच्या या ‘पत्रा’कडे लक्ष दिल असत तर अनेकांचे प्राण वाचले असते

एल्फिन्स्टन स्टेशनच्या पुलावरील चेंगराचेंगरीमध्ये झालेल्या दुर्घटनेमुळे एका बाजूला शॉक व्यक्त केला जात आहे. तर आता एक गंभीर बाब समोर आली असून यामुळे सर्वांचाच संताप ...

हीच का तुमची नैतिकता? मुंबईच्या राणीचा प्रशासनाला खडा सवाल.

मुंबई तुझा बी.एम.सीवर भरोसा नाही काय? अशी वादग्रस्त साद घालणाऱ्या आरजे मलिष्काने मुबईतील परळ-एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणाविषयी संताप व्यक्त केला आहे. ‘या ...

एलफिन्स्टन ब्रिजवरच्या घटनेला सरकारच जबाबदार – अजित पवार

पिंपरी: परळ – एलफिन्स्टन रेल्वेस्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत ताज्या माहितीनुसार २२ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर २५ पेक्षा अधिक प्रवाशी जखमी झाले आहेत. ...

नवबौध्द समाजाला आता अल्पसंख्याक समुदायाचा दर्जा मिळणार

मुंबई:- नवबौध्द समाजातील नागरिकांना दिलासा देणारा अतिशय महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नवबौद्ध समाजाला आता अल्पसंख्याकचा दर्जा मिळणार आहे. यापूर्वी नवबौद्धांना अल्पसंख्यांकाना मिळणाऱ्या ...

उद्धव ठाकरेंच्या सर्व कुंडल्या माझ्याकडे आहेत:राणे

  नारायण राणे विरुद्ध शिवसेना वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे कारण उद्धव ठाकरेंच्या सर्व कुंडल्या माझ्याकडे आहेत, तसेच ‘बाळासाहेबांना जेवढा त्रास उद्धव ठाकरेंनी दिला ...

या बाबतीत राहुल गांधी यांनी दिली मोदींना मात

वेब टीम:पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यांवर विरोधकांकडून विशेषतः काँग्रेसकडून मोठ्याप्रमाणावर टीका केली जात असते .मोदींवरअगदी ‘अनिवासी भारतीय पंतप्रधान’ (एनआरआय पीएम) अशी शेलकी, उपरोधिक टिप्पणी ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!