Share

केईएम रुग्णालयाने गाठला असंवेदनशीलतेचा कळस

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : केईएम रुग्णालयाने असंवेदनशीलतेचा कळस गाठला आहे. शासन आणि प्रशासनाच्या मुर्दाड कारभाराने एल्फिन्स्टन-परळ पुलावर २२ मुंबईकारांचा जीव घेतल्यानंतर आता केईएम रुग्णालयाने मृतांच्या माथ्यावर पेननं नंबर टाकण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तर दुसरीकडे रेल्वे प्रशासनाने या दुर्घटनेचं खापर पावसावर फोडले आहे. त्यामुळे खरच मुंबईकरणाचा जीव एवढा स्वस्त झालाय असा प्रश्न पडणं साहजिक आहे.

दरम्यान, केईएम रुग्णालयाच्या या चीड येणाऱ्या प्रकरणानंतर विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नैतिक जबाबदारी म्हणून पोलीस आयुक्त व अन्य अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

https://twitter.com/RVikhePatil/status/913794969550200832

https://twitter.com/RVikhePatil/status/913793668133163008

https://twitter.com/RVikhePatil/status/913792830182535168

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!