Politics
त्या ‘गोळी’वाल्यांनी मलाही फसवले – उपराष्ट्रपती
नवी दिल्ली: आपण टीव्ही पाहत असताना कधी ना कधी ‘पेहले मी बहोत मोठा था’ अशा प्रकरच्या अनेक जाहिराती आपण पाहतो. अनेक वेळा या जाहिराती ...
दुधाच्या प्रश्नावरून खासदार धनंजय महाडिक आक्रमक
टीम महाराष्ट्र देशा- खासदार धनंजय महाडिक यांनी आज देशाच्या सर्वोच्च सभागृहात, दूध उत्पादक शेतक-यांच्या प्रश्नाला वाचा फोडली. ७ डिसेंबर रोजी कोल्हापुरात गोकुळ दूध उत्पादकांनी ...
खड्डेमुक्त रस्त्यावरून आता शरद पवार यांनी केल चंद्रकांत पाटलांना लक्ष
टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील रस्ते खड्डेमुक्त न झाल्यास राजीनामा देण्याची घोषणा करणा-यांनी रायगड-उरणचे रस्ते पाहिल्यास त्यांना विश्रांतीच घ्यावी लागेल अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद ...
‘मुंबईच्या लोकसंख्येवर नियंत्रन ठेवायला हव’; हेमामालिनींचा मनसेच्या सुरात सूर
टीम महाराष्ट्र देशा: मुंबईची लोकसंख्या प्रचंड वाढली असून मुंबईच्या बाहेर आणखी एक मुंबई उभी राहणे गरजेच आहे. मात्र मुंबईतच आणखी एक मुंबई उभी राहत ...
बौध्दिक क्षमता वाढीसाठी ग्रंथालयांची आवश्यकता – हरिभाऊ बागडे
धुळे : ग्रंथसंपदा बौध्दिक क्षमता वाढवितात. त्यामुळे ग्रंथालय आवश्यक बाब आहे. ग्रंथ हे जीवनाचा स्थायी भाव आहेत, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी ...
बौध्दिक क्षमता वाढीसाठी ग्रंथालयांची आवश्यकता – हरिभाऊ बागडे
धुळे : ग्रंथसंपदा बौध्दिक क्षमता वाढवितात. त्यामुळे ग्रंथालय आवश्यक बाब आहे. ग्रंथ हे जीवनाचा स्थायी भाव आहेत, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी ...
‘तारा पान’लाही दिला जातोय धार्मिक रंग; ओवैसींच्या विधानानंतर सोशल मिडीयावर तारा पानची बदनामी
नारायण काळे: एमआयएमचे अध्यक्ष खा असदुद्दिन ओवैसी यांनी केलेल्या ‘तारा पान सेंटर’वरील वादग्रस्त विधानानंतर सोशल मिडीया वर तर्कवितर्कांना उधाण आले असुन अनेक जणांनी या ...
ते हॉटेल कमिश्नरच्या मुलाचे: अरविंद सावंत
टीम महाराष्ट्र देशा- मुंबईतील कमला मिल कंपाऊंडमधील आग लागलेले हॉटेल कमिश्नरच्या मुलाचे आहे, असा दावा खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत केला आहे. या प्रकरणाची ...
मनसेच्या तक्रारीकडे लक्ष दिले असते तर अपघात टळला असता
मुंबई : कमला मिल कंपाऊंडमध्ये आगीसंदर्भात असलेल्या नियमांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे त्याकडे लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी,अशी तक्रार अनेक वेळा मनसेकडून ...
कमला मील आगीची उच्चस्तरीय चौकशी करा- खा. अशोक चव्हाण
मुंबई: कमला मील कंपाऊंडमध्ये लागलेल्या आगीत अनेकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून या घटनेला जबाबदार असणा-यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी ...