Share

‘मुंबईच्या लोकसंख्येवर नियंत्रन ठेवायला हव’; हेमामालिनींचा मनसेच्या सुरात सूर

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: मुंबईची लोकसंख्या प्रचंड वाढली असून मुंबईच्या बाहेर आणखी एक मुंबई उभी राहणे गरजेच आहे. मात्र मुंबईतच आणखी एक मुंबई उभी राहत असल्याच दिसत आहे. त्यामुळे शहराच्या लोकसंख्येवर नियंत्रण असायला हव असल्याची प्रतिक्रिया  भाजप खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनी दिली आहे. त्यामुळे कायम लोंढ्यामुळे मुंबईची बिकट परिस्थिती बनत चालल्याची तक्रार करणाऱ्या मनसेच्या सुरात हेमामालिनी यांनी सूर मिसळल्याच दिसत आहे.

कमलामीलमधील हॉटेल आणि पबला लागलेल्या आगीच्या घटनेत आतापर्यंत १४ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यानंतर आता संबंधित घटनेची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यानी दिले आहेत. मात्र यापुढे अशा घटनाघडू नये यासाठी प्रयत्न होणे गरजेच आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!