Share

मनसेच्या तक्रारीकडे लक्ष दिले असते तर अपघात टळला असता

Published On: 

मुंबई : कमला मिल कंपाऊंडमध्ये आगीसंदर्भात असलेल्या नियमांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे त्याकडे लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी,अशी तक्रार अनेक वेळा मनसेकडून महानरपालिकेला करण्यात आली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, असे मनसेचे स्थानिक नेते मंगेश कशाळकर यांनी सांगितले. तसेच या तक्रारीकडे लक्ष दिले असते तर हा अपघात झाला नसता,असेही ते म्हणाले.

लोअर परेलमधील कमला मिल्स कंपाऊंडमध्ये काल आग लागली आणि यात हॉटेल मोजो बिस्त्रो रेस्टॉरंट अॅण्ड पब जळून खाक झाले. मनसे कार्यकर्ते मंगेश कशाळकर यांनी १० ऑक्टोबर २०१७ रोजी कमला मिल्स कंपाऊंडसंदर्भात मुंबई महापालिकेकडे तक्रार केली होती.मात्र, उत्तर मिळत नसल्याने त्यांनी कळल्यावर दोन वेळा पाठपुरावा केला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!