Maharashtra
ध्वनिक्षेपक वापर मुंबईत ‘गणपती’त ४ दिवस, नवरात्रीत २ दिवस सूट
मुंबई : मुंबई शहर आणि जिल्ह्यात ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरण्याच्या मर्यादेतून सूट देण्याबाबतचे १५ दिवस मुंबई शहर जिल्हाधिकारी यांनी जाहीर केले आहेत. उद्यापासून सुरु ...
नगरपरिषदांमधील रोजंदारी कर्मचाऱ्यांना समाविष्ट करून घेणार – मुख्यमंत्री
मुंबई : राज्यातील नगरपरिषदेमध्ये असलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना विविध नगरपालिकांमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वीस वर्षापासूनचा प्रश्न निकाली काढला. तसेच ...
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ऊर्जा विभागाचा आढावा
मुंबई : दुष्काळग्रस्त भागात कृषीपंप वीज जोडणीसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. ...
शहापूर तालुक्यात भातसा नदीत दोन तरुण बुडाले
ठाणे : शहापूर तालुक्यातील वासिंद जवळ भातसा नदीत बुडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हे दोघेही अंधेरीतील रहिवासी असून अल्ताफ हुसेनअली अन्सारी आणि ...
शहापूर तालुक्यात भातसा नदीत दोन तरुण बुडाले
ठाणे : शहापूर तालुक्यातील वासिंद जवळ भातसा नदीत बुडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हे दोघेही अंधेरीतील रहिवासी असून अल्ताफ हुसेनअली अन्सारी आणि ...
जिल्हा नियोजन मंडळासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून एकमताने उमेदवार देणार – पगार
नाशिक: जिल्हा नियोजन मंडळाच्या निवडणुकीसाठी जिल्हा पस्य व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून एकमताने उमेदवार दिले जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार ...
शेअर बाजाराच्या निर्देशांकात २८ अंकांची वाढ
मुंबई : मुंबर्इ शेअर बाजाराचा निर्देशांक आज २८.०५ अंकांच्या वाढीसह ३१,५९६वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ४.५५ अंकांनी वधारून ९,८५७वर बंद झाला. ...
लासलगावला कांदा हब बनविणार मंत्री सदाभाऊ खोत यांची घोषणा
लासलगाव : कांद्यावर कोणत्याही परिस्थितीत निर्बंध घालु देणार नाही असे आश्वासन देत लासलगाव येथे कांदा हब निर्माण केले जाईल अशी महत्वाची घोषणा राज्याचे कृषी ...
तीन दिवसात खड्डे न बुजवल्यास संपूर्ण रस्ताच खोदणार – आ. आव्हाड
ठाणे : ठाणे शहरातील रस्ते सध्या खड्डेमय झाले आहेत. या खड्डयामधूनच गणरायाचे आगमन होणार आहे. अनेकवेळा तक्रारी करूनही ठाणे महानगर पालिकेने कोणत्याही स्वरुपाची कार्यवाही ...
शेतकरी कर्जमाफीचे अर्ज भरुन घेण्याची कार्यवाही ‘मिशन मोड’ वर करावी : मुख्यमंत्री
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकरी कर्जमाफीचे अर्ज भरुन घेण्याची कार्यवाही ‘मिशन मोड’वर करण्यात यावी; तसेच कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी दिलेली बायोमेट्रिक ...