Maharashtra

रत्नागिरी जिल्ह्यात २ बिबटे मृतावस्थेत सापडले

रत्नागिरी :  राजापूर तालुक्यातील कळसवली गावातील सतीचा नाळ येथे रस्त्याच्या कडेला सहा वर्षांचा नर बिबट्या मृतावस्थेत आढळला. त्याची माहिती राजापूर वन विभागाला मिळता परिक्षेत्र ...

शेतकरी हिताला बाधा आणण्याचा शेतकरी संघटनेचा प्रयत्न

सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेकरारापोटी प्राप्त झालेल्या ६० कोटी रूपयाच्या अनामत रकमेतून ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखाना कामगार यांचीच थकीत ...

सेंद्रिय शेतीच्या संवर्धनासाठी कृषी विद्यापीठांना वीस कोटीचा निधी

रत्नागिरी  : शेतीमध्ये होत असलेला रासायनिक खतांचा अतिवापर, बहुविध पीकपद्धतीचा अवलंब, पिकाच्या संरक्षणासाठी रासायनिक कीटकनाशकांचा व बुरशीनाशकांचा होत असलेला अतिवापर, पाण्याचा अति व अयोग्य ...

चांदोली धरण भरले, दक्षिण महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्‍न संपला

सांगली : गतवर्षीपेक्षा यंदा मान्सूनमध्ये पावसाचे प्रमाण कमी असतानाही गेली दोन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसाने चांदोली धरण १०० टक्के भरले आहे. दक्षिण महाराष्ट्रातील ...

मुंबईची विमानसेवा सुरु ; मात्र रेल्वेसेवा अजूनही बंदच

मुंबई –  जोरदार पाऊस आणि खराब हवामानामुळे बंद करण्यात आलेली छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरील विमान सेवा पुन्हा सुरु करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले . ...

मुंबईत पावसाचा कहर;पाणी साचल्याने नागरिकांचे हाल

मुसळधार पावसाने मुंबई आणि उपनगराला अक्षरशः झोडपलं आहे. मुंबईत अनेक भागात पाणी साचल्याने रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. मुसळधार पावसामुळे ऑफिसमध्ये गेलेल्या ...

राहुरी पोलीस स्टेशनमध्ये अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल

राहुरी ,(प्रतिनिधी)राजेंद्र साळवे– राहुरी तालुक्यातील निंभरे गावात एका दलित कुटुंबाला जातीवाचक शिवीगाळ शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे . रामनारायन निवृत्ती सिनारे ,भास्कर नामदेव ...

इयत्ता पाचवी, आठवीसाठी घेण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षा १८ फेब्रुवारी २०१८ रोजी

राज्यातील इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीसाठी घेण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षा १८ फेब्रुवारी २०१८ रोजी घेण्यात येणार असून यासंदर्भातील अधिसूचना ३ ऑक्टोबर रोजी काढण्यात येणार ...

खासगी सल्ल्यांसाठी पालिकेच्या तिजोरीतील ४२ कोटींचा खुर्दा

पुणे : शहराच्या विकासासाठी महापालिकेतर्फे अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प उभारले जातात. हे प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत, त्यामध्ये कोणत्याही त्रुटी राहू नयेत, यासाठी या विकासप्रकल्पांसाठी ...

पश्चिम महाराष्ट्राला वरदान ठरणारी धरणं भरली

वेबटीम : पश्चिम महाराष्ट्राला वरदान ठरणारी धरणं भरली असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ऑगस्ट महिना संपत असताना भीमा खोऱ्यातील 16 धरणे 100 टक्के भरली ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!