Maharashtra
पुणेकर झाले घामाघूम; तापमानात कमालीची वाढ
पुणे:- मागील अठवडयापासुन पुण्यासह संपूर्ण राज्यभरात तापमानात कमालीची वाढ झालेली पहायला मिळत आहे. या वाढत्या उष्ण्तेमुळे पुणेकर चांगलेच घामाघुम झाले आहेत. नागरिकांना सध्या सप्टेंबर ...
मराठा आरक्षणासाठी आता मंत्रिमंडळाची उपसमिती
मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारकडून मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये पाच सदस्य असणार असून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे अध्यक्ष असणार आहेत. या ...
‘पुणे सायक्लोथॉन’मधून दिसणार’आठवणीतलं पुणं…सायकलींचं पुणं’
पुणे : लोकबिरादरी मित्र मंडळ ट्रस्ट, पुणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि शिक्षण प्रसारक मंडळीचे स. प. महाविद्यालय यांच्या संयुक्त ...
सोवळ प्रकरणी पुण्यात मराठा क्रांती ‘निषेध’ मोर्चा
पुण्यातील ‘सोवळ’ प्रकरणाचा वाद थांबताना दिसत नाही. आता या वादात मराठा क्रांती मोर्चा आयोजकांनी उडी घेतली असून डॉ. मेधा खोले यांना अटक करण्यात यावी ...
विद्यापीठ निवडणुकीच्या तोंडावर विद्यार्थांमध्ये वाद
पुणे : सावित्राबाई फुले विद्यापीठाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. गेल्या काही दिवसात विद्यापीठात अभाविप आणि एसएफआय एकमेकांसोबत चर्चात्मक भिडले होते. पोलिसांच्या ...
हा त्रास असणाऱ्यांनी करू नये उपवास
वेबटीम- नवरात्री अगदी काही दिवसावर येऊन ठेपली आहे .अनेक लोक नवरात्रीत उपवास करतात पण काही लोकांना त्यांचा फार त्रास होतो.विविध सणावारांना किंवा अगदी काहीजण ...
चंद्रकांत दादांनी १० लाख बोगस शेतकऱ्यांचा जावई शोध कुठून लावला – धनंजय मुंडे
मुंबई : कर्जमाफीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली नसताना अद्याप अर्जाची छाननी झाली नसताना सरकारने 10 लाख बोगस शेतक-यांचा शोध कसा लावला असा सवाल ...
आश्चर्यकारक ! या पाच वर्षाच्या चिमुरडीने धनुर्विद्येत बनवले दोन विश्वविक्रम
वय अवघे पाच वर्षे मात्र तीन बनवलेले रेकॉर्ड भल्या-भल्यांना लाजवतील असे आहेत. विजयवाडामधील अवघ्या पाच वर्षाची असणाऱ्या आर्चर चेरुकूरी डॉली शिवानी हिने रविवारी धनुर्विद्येत ...
प्रेमप्रकरणातून २३ वर्षीय तरुणाची आत्महत्या
औरंगाबाद: डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संगणकशास्त्र विभागात शिक्षण घेणाऱ्या २३ वर्षीय गणेश कोपरवाड या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विद्यापीठातील छत्रपती शिवाजी ...
कर्जास कंटाळून सांगली जिल्ह्यात शेतकऱ्याची आत्महत्या
सांगली – तासगाव तालुक्यातील अंजनी येथील शेतकऱ्याने कर्जास कंटाळून घरात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. जालिंदर आबासाहेब पाटील (वय ४१) असे या शेतकऱ्याचे ...