Maharashtra

कर्जमाफी मागणारे १० लाख शेतकरी बोगस – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर: कर्जमाफीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांमध्ये 80 लाख पात्र, तर दहा लाख बनावट शेतकरी असल्याचा दावा, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात केला आहे. कर्जमाफीसाठी ऑनलाईन ...

पीएमपीएमएलला वर्षाला ५० कोटी देऊनही पास दरवाढ कशासाठी..??

पुणे :पीएमपीएमएल प्रशासन व पुणे पालिकेमधील पास दरवाढी वरुन चालू असलेला वाद संपण्याची चिन्ह दिसत नाहीत. पासमधील सवलतीपोटी महापालिका पीएमपीएलला दरवर्षी तब्बल ५० कोटी ...

पुसद व उमरखेड़ येथे मोठा अवैध शस्त्रसाठा जप्त. 

संदेश कान्हू, ( जिल्हा प्रतिनिधी )- यवतमाळ. जिल्ह्यतील पुसद काळी दौलतखान व महागाव या ठिकाणाहून मोठा अवैध शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्याने एकच खड़बळ उड़ाली ...

दोन महिलांवर गुन्हा दाखल तर २९ मांजरे ताब्यात; मांजरांची निगा न राखल्याचा गुन्हा

पुण्यामध्ये कधीकाय घडेल हे सांगता येत नाही. त्यामुळेच पुणे तिथे काय उणे असं म्हटलं जातं. पुणेकरांचे प्राणी प्रेम हे तर सर्वश्रुत आहे. त्यात मांजर ...

खोटा इतिहास लिहणाऱ्यांना महाराष्ट्रात सुरक्षा घेऊनच फिरावे लागेल – नितेश राणे

औरंगाबाद : बाबासाहेब पुरंदरेंनी महाराष्ट्रात एकटं फिरून दाखवावं, त्यांच्या किती आरत्या आम्ही काढू ते बघा, अशी उघड धमकी काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी दिलीये.तसंच ...

राज्यातील मंदिरांमधील धन सरकार जमा करा – डॉ. सुभाष देसाई

सांगली:राज्यातील सर्व मंदिरांतील धन राज्य शासनाने जमा करून घ्यावे व त्यातून शेतक-यांना सरसकट संपूर्ण कर्जमाफी द्यावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुभाष देसाई ...

कांदा आयातीच्या निर्णयाने कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी संतप्त

अहमदनगर : केंद्र सरकारने बाहेरील देशातून कांदा आयात करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा फटका कांदा उत्पादक शेतक-यांना बसू लागला आहे.15 दिवसांपूर्वी कांद्याला चांगला भाव मिळाल्याने भाव ...

विद्यापीठ राजकारणात मुख्यमंत्र्याच्या भावाची केवळ चर्चाच

संदीप कापडे, पुणे : विद्यापीठ कायद्यात बदल झाल्यानंतर यावर्षी सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठात नवीन बदला सह निवडणूक होणार आहे. राज्य पातळीवरील राजकारणाचे पडसाद आता ...

कास पर्यटकांमुळे यवतेश्‍वर घाटात ट्रॅफीक जाम

सातारा : जागतिक वारसा स्थळ म्हणून प्रसिध्द असलेल्या कास पठारावर सध्या विविध रंगी रानफुलांचा रंगोत्सव बहरला असून रविवारी ही फुले पाहण्यासाठी पर्यटकांचा ओघ वाढला. ...

भगवंत ब्रिगेड आयोजित नोकरी महोत्सवात ६५३ बेरोजगारांना मिळाला रोजगार

सोलापूर : तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी भगवंत ब्रिगेडने आयोजित केलेल्या नोकरी महोत्सवात रविवारी सायंकाळी ६५३ बेरोजगार तरुणांना नोकरीचे नियुक्तिपत्र देण्यात आले आहे. सुलाखे ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!