Maharashtra
व्हेन्टिलेटर अभावी महिलेचा मृत्यू
नागपूर : नागपूर शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान ‘व्हेन्टिलेटर’ न मिळाल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. ही घटना २४ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता घडली. लीलाबाई खोब्रागडे ...
मंत्रिमंडळ विस्ताराचे लागले वेध; इच्छुकांचे गुढघ्याला बाशिंग
मुंबई: राज्य मंत्रिमंडळाचा यामहिना अखेर विस्तार होणार असल्याने भारतीय जनता पक्षातील इच्छुक मंडळींनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मंत्रिमंडळात आपली वर्णी लागावी यासाठी भाजपमधील ...
पिच क्युरेटर साळगावकरांच्या स्टिंगमुळे क्रिकेटविश्वात खळबळ
पुणे: पुण्यातील गहुंजे मैदानावर होणाऱ्या भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याआधी पिच क्युरेटर पांडुरंग साळगावकर यांचं स्टिंग ऑपरेशन ‘आज तक’ या वृत्तवाहिनीने समोर आणलं आहे.या स्टिंगमध्ये ...
विकास वेडा झाल्यानंतर आता ‘विजय’ विकत घेण्याच्या हालचाली; सामनातून भाजपवर टीकास्त्र
मुंबई: गुजरातमधील विकास वेडा झाल्यानंतर आता विजय विकत घेण्याच्या हालचाली सत्ताधारी पक्ष करीत आहे. गुजरात हे राज्य आता महात्मा गांधी व सरदार पटेलांचे राहिले ...
त्रासाला कंटाळून पत्नीनेच केली पतीची हत्या
रायगड : पतीमुळे होणा-या त्रासाला कंटाळून पत्नीनेच पतीची हत्या केल्याची घटना अलिबाग तालुक्यातील थळ कोळीवाडा परिसरात घडली. यमुना कोळी असे या महिलेचे नाव आहे. ...
अण्णा कसं..? शिवसेना म्हणती तसं..!
आष्टी : सध्या बीड जिल्ह्यात भाजपा हाऊसफुल आहे. त्यामुळे सुरेश धसांसह अनेक पुढारी भाजपा प्रवेशासाठी सध्या वेटिंगवर आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीत आष्टी मतदार संघातील ...
शिवाजी महाराज-फादर ऑफ़ इंडियन नेव्ही; इतिहास मराठा आरमाराचा
विरेश आंधळकर: स्वराज्य म्हणजे काय, हे गोरगरीब मराठी, हिंदवी जनतेला दाखवलं ते म्हणजे शिवाजी महाराजांनी, ज्या वयात मुलं खेळण्यामधे गुंग असतात त्याच वयामधे 16 ...
कर्जमाफ झालेल्या शेतकऱ्यांची यादी संकेतस्थळावरून गायब
सोलापूर : मोठा गाजावाजा करत गुरुवारी मुंबईसह राज्यभरात सरकारकडून प्रातिनिधीक स्वरूपात शेतकऱ्यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यात आले होते. तर त्यानंतर तीन दिवस सलग सुट्टी आल्याने ...
व्हॉट्सअॅप ग्रुपच्या अॅडमिनसाठी आनंदाची बातमी.
तुम्ही व्हॉट्सअॅप ग्रुपचे अॅडमिन आहात? तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, व्हॉट्सअॅप असे काही फिचर घेऊन येत आहे ज्यामुळे ग्रुप अॅडमिनला खूप ...
दहावी बारावीच्या विद्यार्थीसाठी महत्त्वाची बातमी.
दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी आधार कार्डची सक्ती करण्यात आले आहे. ‘आधार कार्ड नसल्यास परीक्षा देता येणार नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आधार कार्ड काढले नसेल ...