Nagpur
मुंबई-पुण्याबाहेरही महाराष्ट्र, हे सरकारला माहितच नाही-फडणवीस
नागपूर : मुंबई आणि पुणे ही महाराष्ट्रातील महत्त्वाची शहरे आहेत. त्या ठिकाणी व्यवस्था केली गेली पाहिजे. मात्र, केवळ मुंबई आणि पुणे म्हणजे महाराष्ट्र नाही ...
नितीन गडकरींचा एक फोन आणि चार हजार रेमडेसीवीर इंजेक्शन्सची सोय !
नागपूर : महाराष्ट्रासह देशात कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. यामुळे राज्यातील आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असून संसर्गाला आळा घालण्यासाठी राज्यात कडक निर्बंधांसह ...
नितीन गडकरींचा एक फोन आणि चार हजार रेमडेसीवीर इंजेक्शन्सची सोय !
नागपूर : महाराष्ट्रासह देशात कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. यामुळे राज्यातील आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असून संसर्गाला आळा घालण्यासाठी राज्यात कडक निर्बंधांसह ...
महाराष्ट्रात कोविड प्रतिबंधक नियमांचं योग्य पालन होत नाही – केंद्रीय आरोग्य पथक
मुंबई – महाराष्ट्रात कोविड प्रतिबंधक नियमांचं योग्य पालन होत नसल्याचं राज्यातल्या 30 जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असलेल्या उच्चस्तरीय केंद्रीय आरोग्य पथकांना या सर्वच जिल्ह्यांमध्ये आढळून आलं ...
महाराष्ट्रात कोविड प्रतिबंधक नियमांचं योग्य पालन होत नाही – केंद्रीय आरोग्य पथक
मुंबई – महाराष्ट्रात कोविड प्रतिबंधक नियमांचं योग्य पालन होत नसल्याचं राज्यातल्या 30 जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असलेल्या उच्चस्तरीय केंद्रीय आरोग्य पथकांना या सर्वच जिल्ह्यांमध्ये आढळून आलं ...
‘रेमडेसिव्हीर’चा काळाबाजार सुरूच; नातेवाईकांच्या नाईलाजाचा फायदा घेवून सुरु आहे लुटमार
पुणे : राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना औषधांचा तुटवडा जाणवू लागला आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांना रेमडेसिव्हीरचा इंजेक्शन मिळवण्यासाठी ...
कोरोनावर मात करण्यासाठी पुढील काळात कडक निर्बंध पाळणे गरजेचे – नितीन राऊत
नागपूर : राज्यशासनाने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत नव्याने काढलेले निर्णय स्वयंस्पष्ट आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी पुढील काळात कडक निर्बंध पाळणे गरजेचे आहे. नागपूर शहरातील ...
राज्यात लॉकडाऊनची चर्चा; परराज्यातील कामगारांनी गावी परतण्यासाठी नियोजन सुरु केले
पुणे – देशातल्या आठ राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत आहे. महाराष्ट्रासह छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, गुजरात, पंजाब आणि मध्य प्रदेश या आठ राज्यांत कोविड-19 ...
‘फडणवीस यांनी नागपूर महापालिका व शहराकडे लक्ष देणे गरजेचे हा काळ फालतू राजकारण करण्याचा नाही’
मुंबई: राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील ...
‘लोकांनी बेदरकारपणा थांबवला नाही तर कडक पावले उचलण्याशिवाय पर्याय नाही’
मुंबई: राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील ...