Mumbai
संप नसतांना झालेल्या बालकाच्या मृत्यूला जबादार कोण? धनंजय मुंडेंचा सवाल
मुंबई: मेस्मा तात्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी विधानपरिषदेत विरोधक आक्रमक झाले. संप नसतांना झालेल्या बालकाच्या मृत्यूला जबादार कोण? असा प्रश्न धनंजय मुंडे यांनी सभागृहात उपस्थित ...
दानशूर अक्षय कुमारवर टीका करणारे राज ठाकरे हे मुद्दे लक्षात घेणार का?
टीम महाराष्ट्र देशा- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात अभिनेता अक्षय कुमारच्या नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अक्षयवर निशाणा साधला होता. अक्षय कुमारच्या पॅडमॅन ...
शिवसेना जनतेला मूर्ख बनवायचे काम करते – जितेंद्र आव्हाड
वेब टीम – अंगणवाडी सेविकांच्या मुद्द्यावर शिवसेनेची भूमिका दुटप्पी आहे. कायदा पारित होताना सेनेचे सर्व मंत्री मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला खुर्ची लावून बसतात. कायद्याबाबत कॅबिनेटमध्ये निर्णय ...
भाजपला स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याचा विसर- धनंजय मुंडे
मुंबई: ज्या भाजपला स्व. गोपीनाथ मुंडे यांनी सामान्य लोकांपर्यंत नेण्याचे काम केले, त्यांच्याच कार्याचा सरकारला विसर पडला आहे. अशी टीका विरोधी पक्ष नेते धनंजय ...
शिवसेना आमदाराने विधानसभेतील राजदंड पळवला
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसने व काँग्रेससह शिवसेनेन अंगणवाडी सेविकांना लावलेल्या मेस्मा कायद्याला जोरदार विरोध केला. कायदा मागे घ्यावा हि मागणी विरोधकांनी लाऊन धरली असतांना शिवसेनेचे ...
पूर्ण ताकदीनिशी अंगणवाडी सेविकांच्या पाठिशी – अजित पवार
मुंबई – एकीकडे आंदोलन करणाऱ्या राज्यातील अंगणवाडी सेविकांवर मेस्मा लावला जातो आणि दुसरीकडे बालविकास मंत्र्यांकडून महिलांसाठी योजना जाहीर केल्या जात आहेत. राज्यातील जनतेने आता ...
मुंबईतील जुन्या वास्तूंच्या रिस्टोरेशनसाठी दरवर्षी १० कोटींचा निधी दया – जयंत पाटील
मुंबई – मुंबईतील जुन्या इमारती आणि ऐतिहासिक वास्तूंच्या रिस्टोरेशन आणि संवर्धनासाठी ८ ते १० कोटी रुपयांचा निधी दरवर्षी मिळावा अशी मागणी विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेस ...
कॅबिनेटमंत्री सभागृहात हजर रहात नसल्याने संसदीय कामकाजमंत्र्यांनी माफी मागावी – सुनिल तटकरे
मुंबई – अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये कॅबिनेटमंत्री रोजच हजर रहात नसल्याने सभागृह तहकुब करावे लागते आहे. याचा अर्थ अधिवेशनामध्ये सरकार जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी गंभीर नाही ...
कॅबिनेटमंत्री सभागृहात हजर रहात नसल्याने संसदीय कामकाजमंत्र्यांनी माफी मागावी – सुनिल तटकरे
मुंबई – अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये कॅबिनेटमंत्री रोजच हजर रहात नसल्याने सभागृह तहकुब करावे लागते आहे. याचा अर्थ अधिवेशनामध्ये सरकार जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी गंभीर नाही ...
थापा मारुन राज्य करण्याचे स्किल भाजपाकडे- शिवसेना
टीम महाराष्ट्र देशा- नीरव मोदी, मेहुल चोक्सी देश लुटून पळून जातात, पण भूमिपुत्रांना रोजगारासाठी रस्त्यावर संघर्ष करावा लागतो. ‘स्किल’ कमावलेली रेल्वेची पोरं बेकार बसली ...