Health
सहव्याधी असलेल्या मुलांचं लसीकरण प्राधान्यानं करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
नवी दिल्ली – देशातल्या 12 ते 18 वर्षांच्या मुलांच्या लसीकरण मोहिमेत, सहव्याधी असलेल्या मुलांचं लसीकरण प्राधान्यानं करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. त्यानंतर निरोगी ...
मुख्यमंत्र्यांसमवेत विविध मागण्यांवर मार्ड पदाधिकाऱ्यांची बैठक; योग्य तो तोडगा त्वरित काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आपल्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याबद्धल निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने समाधान व्यक्त केले आहे. या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्यांसंदर्भात ...
राज्यात ‘असा’ साजरा होणार नवरात्रौत्सव; राज्य सरकारने केल्या नव्या गाइडलाइन जारी
मुंबई – गृह विभागाने सार्वजनिक नवरात्रौत्सव २०२१ बाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नवरात्रौत्सव साजरा करताना सर्व नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घेण्याचे ...
आईने वाचवले मुलाचे प्राण; किडनी देऊन दिले बळ!
औरंगाबाद : आई आपल्या मुलांवर नि:स्वार्थपणे प्रेम करते, अडी-अडचणीत सापडलेल्या मुलाला जीवाची पर्वा न करता संकटातून सहीसलामत बाहेर काढते, हे सर्वश्रुत आहेच. अशीच मातेच्या ...
‘या’ नियमांचे पालन करणाऱ्या भाविकांनाच तुळजाभवानी मंदिरात प्रवेश दिला जाणार
तुळजापूर – तुळजाभवानी मंदिरात गुरुवारपासून शारदीय नवरात्र महोत्सव सुरू होत आहे, या पार्श्वभूमीवर मंदिर समितीने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी नियमावली जाहीर केली आहे. शासनाने घालून ...
कोरोनामुळे अनाथ झालेल्या ३०६ बालकांच्या खात्यात सुमारे १५ कोटी ३० लाख रुपये जमा
मुंबई – कोविड महामारीच्या संकटाने राज्यातील अनेक बालकांचे छत्र हिरावून नेले. दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना मदत म्हणून प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात ...
कोरोनामुळे अनाथ झालेल्या ३०६ बालकांच्या खात्यात सुमारे १५ कोटी ३० लाख रुपये जमा
मुंबई – कोविड महामारीच्या संकटाने राज्यातील अनेक बालकांचे छत्र हिरावून नेले. दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना मदत म्हणून प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात ...
कोरोनामुळे मृ्त्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना मिळणार ५० हजार!
नवी दिल्ली : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबाला केंद्र सरकार ५० हजार रुपयांची भरपाई देणार आहे. याबाबत सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने अंतीम निर्णय दिला आहे. केंद्र ...
कोरोनामुळे मृ्त्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना मिळणार ५० हजार!
नवी दिल्ली : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबाला केंद्र सरकार ५० हजार रुपयांची भरपाई देणार आहे. याबाबत सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने अंतीम निर्णय दिला आहे. केंद्र ...
एकदा उघडलेली शाळा परत बंद करायची नाही या निर्धाराने शिक्षण सुरू ठेवू – मुख्यमंत्री
मुंबई – कोरोनाचे निर्बंध शिथील करून राज्यातील शाळांची प्रत्यक्ष सुरुवात आजपासून करण्यात आली, याप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व विदयार्थी, शिक्षक यांच्याशी संवाद ...