Education
औरंगाबादेत ‘सारथी’ला मिळणार हक्काचे कार्यालय आणि वस्तीगृह; मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला!
औरंगाबाद : तीन वर्षांपूर्वी तत्कालीन भाजप सरकारने मराठा मुला-मुलींसाठी स्वतंत्र दोन वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र ही घोषणा केवळ कागदावरच राहिली. ...
मनपाने थकवले ६०० कंत्राटी कर्मचाऱ्यांचे ६ महिन्यांचे वेतन; मुख्यमंत्री साहेब जरा इकडेही लक्ष द्या!
औरंगाबाद : कोरोना संसर्गाच्या काळात महापालिकेने बाधितांवर उपचार करणे, कोरोना चाचण्या करणे, आरोग्य तपासणी यासह इतर कामांसाठी डॉक्टर्स, नर्स, डाटा एन्ट्री ऑपरेटर यांची नियुक्ती ...
मनपाने थकवले ६०० कंत्राटी कर्मचाऱ्यांचे ६ महिन्यांचे वेतन; मुख्यमंत्री साहेब जरा इकडेही लक्ष द्या!
औरंगाबाद : कोरोना संसर्गाच्या काळात महापालिकेने बाधितांवर उपचार करणे, कोरोना चाचण्या करणे, आरोग्य तपासणी यासह इतर कामांसाठी डॉक्टर्स, नर्स, डाटा एन्ट्री ऑपरेटर यांची नियुक्ती ...
औरंगाबादेत बारावी पुरवणी परीक्षेला सुरुवात; ३९ केंद्रावर १३०० विद्यार्थी देताहेत परीक्षा!
औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी बारावीची पुरवणी परीक्षा आजपासून सुरू झाली. औरंगाबाद विभागातील एकूण ३९ परीक्षा ...
औरंगाबादेत बारावी पुरवणी परीक्षेला सुरुवात; ३९ केंद्रावर १३०० विद्यार्थी देताहेत परीक्षा!
औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी बारावीची पुरवणी परीक्षा आजपासून सुरू झाली. औरंगाबाद विभागातील एकूण ३९ परीक्षा ...
आतातरी शाळा सुरु करा, विद्यार्थी पालक हवालदिल!
औरंगाबाद : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने राज्यात सर्व व्यवहार पूर्ववत सुरू झाले आहे. त्यामुळे आता कमी झालेली रुग्ण संख्या पाहता शासनाने शाळा सुरू करून ...
आतातरी शाळा सुरु करा, विद्यार्थी पालक हवालदिल!
औरंगाबाद : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने राज्यात सर्व व्यवहार पूर्ववत सुरू झाले आहे. त्यामुळे आता कमी झालेली रुग्ण संख्या पाहता शासनाने शाळा सुरू करून ...
संवैधानिक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या अपात्र प्रकरण; निमसे समितीसमोर अधिकारीच गैरहजर!
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संवैधानिक अधिकारी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील आणि विद्यापीठाच्या कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांच्या ...
अकरावी प्रवेशासाठी औरंगाबादेतील विद्यार्थ्यांची ग्रामीण भागाकडे धाव!
औरंगाबाद: दरवर्षी ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरातील महाविद्यालयात अकरावीला प्रवेश घेण्यासाठी रांगा लावतात. असे असले तरी कोरोनामुळे ग्रामीण भागातील तीस ते चाळीस टक्के विद्यार्थ्यांनी शहरातील महाविद्यालयांना ...
मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर कार्यवाही, पैठणच्या संतपीठाच्या अभ्यासक्रमाची जबाबदारी विद्यापीठाकडे!
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ९ सप्टेंबर रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतला होता तेंव्हा त्यांनी पैठण येथील संतपीठाचे शैक्षणिक व्यवस्थापन डॉ. ...