Agriculture

बोंडअळीमुळे त्रस्त शेतकऱ्यांना अखेर मदत जाहीर

टीम महाराष्ट्र देशा : विदर्भात कापसावर बोंडअळीमुळे तसेच धानावरील तुडतुडे किडीच्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाची मदत अखेर जाहीर करण्यात आली आहे. राज्याचे महसूल ...

कर्जमाफी अर्जाची मुदत 31 मार्चपर्यंत; शेवटच्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफी अर्जाची मुदत 31 मार्चपर्यंत; शेवटच्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार

मोहिते-पाटलांना दणका; विजय शुगर कारखान्याची मालमत्ता जिल्हा बँकेकडेच!

सोलापूर-  विजय शुगर कारखान्याच्या बाबतीत सुरु असलेल्या वादात कारखान्याची मालमत्ता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडेच सुपूर्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या मुळे मोहिते-पाटलांना मोठा धक्का बसला ...

याला म्हणतात बदला ! सापाने दंश केला म्हणून त्याने चावून सापाचा फणाच तोडला

टीम महाराष्ट्र देशा : शनिवारी १७ फेब्रुवारीला रुग्णावहिकेच्या १०८ क्रमांकावर एक शेतकरी बेशुद्ध पडला असल्याचा फोन आला होता. त्यानंतर तात्काळ त्या शेतकऱ्याला रुग्णालयात हलवण्यात ...

घाटकोपरमध्ये शेतकऱ्यांना महिलेची मारहाण

मुंबई (हिं.स.) : निफाडवरून घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरात शेतमाल विकण्यासाठी आलेले दोन शेतक-यांना एका महिलेने मारहाण केल्याची घटना घडली आहे. रमेश बनाटे आणि अनिल ...

चिमुकलीची सुप्रियाताई सुळेंना केळीला भाव मिळवून द्या, म्हणून मागणी

रावेर: राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेचा तिसरा टप्पा सध्या उत्तर महाराष्ट्रात सुरु असून आज रावेर येथील सभेला राष्ट्रवादीचे नेते जळगाव हून रावेर साठी निघाले होते. ...

सरकारकडून शेतकऱ्यांची पुन्हा थट्टा ; गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचे केले सुलतानी पंचनामे

टीम महाराष्ट्र देशा: गारपीटग्रस्त शेतकरी सरकारच्या मदतीसाठी आस लाऊन बसला आहे. आधी अस्मानी संकटाने शेतकऱ्याला झोडपले आणि आता सरकार नावाच्या सुलतानी संकटाने शेतकऱ्याची थट्टा ...

मांडूळ आणि शिंगी घुबडांचीच ‘तस्करी’ का?

अभय निकाळजे (वरिष्ठ पत्रकार ) औरंगाबाद : ज्या वन्य प्राण्यांची सगळ्यात जास्त तस्करी होते. त्यामध्ये ‘मांडूळ’ आणि ‘शिंगी घुबडां’चा समावेश आहे. शनिवारी औरंगाबादेत दोन ...

सादिम्यान… एक अवलिया

पाणी अडवा पाणी जिरवा ह्या उक्तीला प्रत्यक्षात आपण खूप कमी वेळा बघतो. झाड किती लावली ह्यावर न अवलंबून राहता त्यांची देखभाल करून हि उक्ती ...

अन्यथा! नरड्यावर पाय ठेवू – राजू शेट्टी

कोल्हापूरः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढला. साखळी करून साखरेचे भाव पाडणे आणि साखर विकून झाली की भाव वाढवायचे आणि त्यातून नफा ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!