Share

राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचे ढग ; बळीराजा चिंतेत

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : उन्हाला सुरुवात होत नाही तेच अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हजेरी लावल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय. आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाची ढग महाराष्ट्रावर जमा झाले आहेत.

राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात 14 मार्च म्हणजे उद्यापासून पाऊस पडेल, असा अंदाज आहे.

या अवकाळी पावसामुळे आंब्याच्या मोहोराचं नुकसान होऊ शकतं, तसंच गहू आणि ज्वारीची कापणी त्वरित करावी, अशी सूचना आयएमडीनं केलीये.

उद्या 14 मार्च, 15 आणि 16 मार्चला पाऊस कायम राहील, तर 17 मार्च रोजी तुरळक पाऊस पडेल, असं भाकित हवामान खात्यानं वर्तवलंय.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!