Agriculture
कौतुकास्पद : ‘या’ शेतकऱ्याने केले वर्षभर फळ देणारे आंब्याचे वाण विकसित
कोटा – श्रीकिशन सुमन ( 55 वर्षे) या राजस्थानातील कोटा येथील शेतकऱ्याने वर्षभर फळ देणारे आंब्याचे अभिनव असे वाण विकसित केले आहे, ज्याचे नाव ...
उंबरठे झिजविले पण कर्जमाफीचा लाभ मिळेना, शेतकरी महिलेची व्यथा
लातूर : राज्य सरकारने मागील वर्षी कर्जमाफी देऊन ही त्याचा लाभ शेतकऱ्यांना पूर्णपणे मिळाला नसल्याचे दिसून येत आहे.औसा तालुक्यातील भादा गावातील ही घटना कर्जमाफीसाठी ...
हरित शिवरस्ते! ‘या’ तालुक्यात होणार अभियान, अभिनेता सयाजी शिंदे राहणार उपस्थित
लातूर : जिल्ह्यातील सुरू असलेल्या शेतरस्ते कामाला चळवळीच्या स्वरूपात उभी राहात असताना आता त्याचा दुसरा टप्पा म्हणून हरित शिवरस्ते या अभियानाला सुरुवात होणार आहे. ...
हरित शिवरस्ते! ‘या’ तालुक्यात होणार अभियान, अभिनेता सयाजी शिंदे राहणार उपस्थित
लातूर : जिल्ह्यातील सुरू असलेल्या शेतरस्ते कामाला चळवळीच्या स्वरूपात उभी राहात असताना आता त्याचा दुसरा टप्पा म्हणून हरित शिवरस्ते या अभियानाला सुरुवात होणार आहे. ...
आम्हाला आमच्या नशीबावर सोडून द्या, राजू शेट्टींचा लॉकडाऊनला कडाडून विरोध
पंढरपूर : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा ...
सदाभाऊ खोत घेणार राज्यपालांची भेट,’ही’ महत्वाची मागणी करणार
मुंबई – राज्यावर पुन्हा टाळेबंदीचे ढग दाटून येवू लागले आहेत. महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून हजारोंच्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ...
बीड जिल्हा; महावितरणच्या मनमानीमुळे उपळी गाव अंधारात, शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान
बीड : महावितरण आणि त्याच्या कारभार सर्व श्रुत आहे. ढिसाळ कामकाजासाठी प्रसिद्ध असलेल्या महावितरांमुळे नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशीच एक बीड ...
बीड जिल्हा; महावितरणच्या मनमानीमुळे उपळी गाव अंधारात, शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान
बीड : महावितरण आणि त्याच्या कारभार सर्व श्रुत आहे. ढिसाळ कामकाजासाठी प्रसिद्ध असलेल्या महावितरांमुळे नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशीच एक बीड ...
नांदेड जिल्हा; जलधरा भागात ५ दिवसांपासून अग्नितांडव
नांदेड : मराठवाड्यामध्ये वनसंपदेचे माहेरघर मानले जाणारे किनवट तालुक्यातील जलधरा भागात वन विकास महामंडळाच्या राखीव जंगलात आगीने रौद्ररुप धारण केले आहे. पाच दिवसांपासून या ...
नांदेड जिल्हा; जलधरा भागात ५ दिवसांपासून अग्नितांडव
नांदेड : मराठवाड्यामध्ये वनसंपदेचे माहेरघर मानले जाणारे किनवट तालुक्यातील जलधरा भागात वन विकास महामंडळाच्या राखीव जंगलात आगीने रौद्ररुप धारण केले आहे. पाच दिवसांपासून या ...