Share

बच्चू कडू यांची राणा दाम्पत्यावर सडकून टीका

Published On: 

राणा दाम्पत्य हनुमान चालीसा व भोंग्याचा मुद्दा पुढं नेत आहे, यावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर सडकून टीका केली, दोन वर्षे कोरोनातुन निघाल्यावर अश्या प्रकारचं वक्तव्य चूकीचे हे राजकारणाचे अपयश आहे, शाळा व हॉस्पिटल कसे मजबूत होईल याकडे लक्ष दिल असते तर तुम्हाला लोकांनी डोक्यावर घेतले असतं अस मत बच्चू कडू यांनी व्यक्त केलं.

 

महत्त्वाच्या बातम्या –

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!