Share

Ram Kadam | “…तोपर्यंत मी डोक्यावरचे केस कापणार नाही”; राम कदम यांनी घेतली शपथ

Published On: 

🕒 1 min read

Ram Kadam | मुंबई : भाजपचे आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी मुंबई महानगरपालिकेवर आरोप केले आहेत. मुंबई मनपाच्या निष्काळजीपणामुळं पाणी मिळत नसल्याचं ते म्हणालेत. तसाच तुटवडा घाटकोपरच्या डोंगराळ भागात असल्याचं त्यांनी सांगितलं.

“माझा घाटकोपर पश्चिम हा मतदारसंघ डोंगराळ आहे. लोकसंख्या वाढली. सिंगल घराची डबल घरं झाली. अनेकांनी स्वतःची घरं पाण्याविना चालवावं लागतंय”, अशी व्यथा राम कदम यांनी मांडली.

त्याचबरोबर मुंबईत महापालिकेच्या निष्काळजीपणामुळं पाण्याचा तुटवडा आहे. लोकं निवडून देतात. पण, तरीसुद्धा त्यांना मुबलक पाणी देऊ शकत नाही. तर मग निवडून येण्याचा उपयोग काय?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

यावेळी बोलताना त्यांनी डोंगरावरच्या प्रत्येक घराला मुबलक पाणी मिळत नाही तोपर्यंत मी माझ्या डोक्याचे केस कापणार नाही, अशी शपथ घेतली आहे. मुंबई मनपाच्या निष्काळजीपणामुळं पाणी मिळत नाही. त्यामुळं आमचं सरकार आहे. मंत्री महोदयांचा पाठपुरावा करून घेऊन मी ते उपलब्ध करून घेणार आहे. पण, नैतिक जबाबदारी म्हणून मी ही शपथ घेत असल्याचं त्यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!