🕒 1 min read
मुंबई : शुक्रवारी मोठ्या जल्लोषात आणि डोळ्यात पाणी घेऊन सगळ्यांनी लाडक्या गणरायाला निरोप दिला. मात्र या उत्सवादरम्यान काही लोकांनी बाप्पासोबत या जगाचा निरोप घेतला. या दुखद घटनेनंतर काँग्रेस पक्षाच्या नेते अतुल लोंढे यांनी शिंदे सरकारकडे मागणी केली आहे. गणपती विसर्जनामध्ये जखमींना 10 आणि मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना 25 लाखांची मदत द्यावी असी मागणी अतुल लोंढे यांनी केली आहे.
अतुल लोंढे यांनी केलेल्या मागणीचा व्हिडीओः
महत्वाच्या बातम्याः
- Shivsena । दादर राड्यावेळी गोळीबार केलेला नाही, जाणीवपूर्वक बदनामीचा डाव; सदा सरवणकर यांचे स्पष्टीकरण
- Shivsena | शिवसैनिकांचा संताप! सदा सावरकरांच्या कार्यालयावर दगड फेक करत फाडले पोस्टर
- Arvind Sawant | मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे, त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे; अरविंद सावंत
- Ambadas Danve । हे हिंदुत्व शिकवतात, पण यांना गणपती कसा विसर्जन करतात हे सुद्धा नॉलेज नाही – आंबादास दानवे
- Sharad Pawar | “छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला गोष्ट शिकवली आहे, त्यामुळे दिल्ली समोर झुकणार नाही”, शरद पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
