Share

घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या 5 दहशतवाद्यांचा खात्मा

Published On: 

श्रीनगर : रमजानच्या महिन्यात जम्मू काश्मीरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लघन न करण्याचे आदेश सरकारकडून लष्कराला देण्यात आले आहेत. स्त्रसंधीचे उल्लघन न करण्याच्या आदेशामुळे पाकिस्तानच्या कुरापतीमध्ये वाढ झालीये.

दरम्यान आज घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 5 दहशतवाद्यांना, काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर ठार करण्यात भारतीय जावांना यश आलंय.केरान सेक्टरमध्ये लष्करानं त्यांना ठार केलं आहे. ही कारवाई अद्याप सुरूच असल्याचं वृत्त आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!