Share

1 मे रोजी श्रमदान करा : आमिर खान

Published On: 

पुणे- पाणी फाऊंडेशनद्वारे गावांमध्ये सुरू असलेल्या पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत शहरवासीयांनी देखील श्रमदान करावं असं आवाहन अभिनेता आमिर खान यानं केलंय. १ मे रोजी महाराष्ट्र दिनी महाश्रमदान होणार असून दुष्काळग्रस्त गावांना प्राधान्य दिलं जाणार आहे.

पुण्यातील सिंबायोसिस महाविद्यालयामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत (शुक्रवार दि.२० एप्रिल) आमिर खान बोलत होता. योजनेत सहभागी होण्यासाठी www.jalmitra.paanifoundation.in  या वेबसाईटवर रजिस्टर करून कोणीही जलमित्र होऊ शकतो. येथे रजिस्ट्रेशन करून महाश्रमदान योजनेत सहभागी होता येणार आहे.

विद्यार्थी आणि नागरिकांनी आपल्या जिल्ह्यातील जवळच्या गावात जाऊन कमीत कमी ३ तास श्रमदान करावं असं आवाहन आमिरने केलं. पुण्यात सिंबायोसिस विद्यापीठात विद्यार्थ्यांशीही आमिरने संवाद साधला.लोकांचाही त्यांना चांगला पाठिंबा मिळालाय.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!