Share

आगामी टी-२० विश्वचषकात सलामीसाठी मांजरेकरची विराट-रोहितला पसंती

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी सर्व संघ तयारीला लागले आहेत. निर्धारीत कार्यक्रमानुसार भारतात आयोजीत ही स्पर्धा कोरोना प्रादुर्भावामुळे युएईमध्ये आयोजीत करण्यात आली आहे. १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा खेळवीण्यात येणार आहे.

टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमिवर भारताचे माजी क्रिकेटपटु आणि क्रिकेट समालोचक संजय मांजरेकर यांनी त्यांचे मत माडंले आहे. आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे सलामीवीर विराट कोहली आणि रोहित शर्मा हे असतील असे ते म्हणाले. तर तिसऱ्या क्रमांकासाठी त्यांनी मुंबई इंडियन्सचा फलंदाज सुर्यकुमार यादवला पसंती दर्शवली आहे.

तर यष्टीरक्षकासाठी त्यांनी रिषभ पंतच्या जागी संजु सॅमसन आणि इशान किशन या दोन्ही नावाचा उल्लेख केला. यावेळी ते म्हणाले. कसोटी सामन्यापेक्षा टी-२० सामन्यात यष्टीरक्षकाचे मदत्व कमी आहे. त्यामुळे मी संजुला पसंती देईन. कारण त्याला सुर सापडला तर तो सर्वोत्तम कामगीरी करुन संघाचा विजय निश्चीत करु शकतो असे मांजरेकर म्हणाले. विराट आणि रोहितेने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत अखेरच्या सामन्यात सलामीची भूमिका पार पाडली होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!