Share

Maharashtra Budget 2022: कोरोना संकटातही महाराष्ट्राने अर्थव्यवस्थेची चाके थांबू दिली नाहीत- रोहित पवार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आज (११ मार्च) महाविकास आघाडी सरकारकडून राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) विधानसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. कालच पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत. चार राज्यांत भाजपचा दणदणीत विजय झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर आजच्या अर्थसंकल्पाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे.

“कोरोनापूर्व परिस्थितीशी तुलना करता दोन वर्षात देशाच्या GDP त 1.25% तर राज्याच्या GDP मध्ये 3.63% वाढ झाली. कोरोना संकटातही महाराष्ट्राने अर्थव्यवस्थेची चाके थांबू दिली नाहीत, उलट देशाच्या अर्थव्यवस्थेलाही गती दिली. हेच महाराष्ट्राचं वैशिष्ट्य अन वैभव आहे.”, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

तसेच आज सादर होणारं बजेट बेराजगार,शेतकरी,कामगार,महिला, युवक,नोकरदार,उद्योजक या सर्वच घटकांच्या अपेक्षा पूर्ण करणारं, शहरी-ग्रामीण भागाला न्याय देणारं व राज्याच्या विकासाला गती देणारं असेल, असा विश्वास आहे. असं सर्वसमावेशक बजेट सादर करण्यासाठी अजित दादांना मनःपूर्वक शुभेच्छा. असेही रोहित पाटील म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!