Share

जितेंद्र आव्हाडांच्या टीकेवर भातखळकरांचे प्रत्युत्तर;म्हणाले,’अमानुष मारहाण करण्यामुळे…’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) यांनी सध्या राजकारणाची पातळी फार खालावली आहे, असे वक्तव्य केले होते. दरम्यान, जितेंद्र आव्हाडांच्या या टीकेवर भाजप नेते अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’सध्या राजकारणाची पातळी फार खालावली आहे असे जितेंद्र आव्हाड यांचे म्हणणे आहे. बहुदा आपल्याविषयी ट्विट केल्यावर टीकाकाराला बंगल्यावर नेऊन अमानुष मारहाण करण्यामुळे राजकारणाची पातळी उंचावत असावी असे आव्हाड यांचे म्हणणे दिसते’, असे भातखळकर म्हणाले आहेत.

दरम्यान, आव्हाड म्हणाले होते की,’मी आत्तापर्यंत अनेक मोर्चे काढले पण मी कोणाच्या घरावर गेलो नाही. कोणाच्या बायका,पोरांना त्रास होईल असं कधी वागलो नाही. पण आजकाल काहीही झालं तर माझ्या घरावर मोर्चे येतात. त्यामुळे सध्या राजकारणाची पातळी फार खालावली आहे असेच मी म्हणेल.’

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!