Share

बिहारींना पोटासाठीच नव्हे शिक्षण आणि हनिमूनसाठीही इतर राज्यांमध्ये का जावं लागतं?, कन्हैय्या कुमारचा सवाल

Published On: 

🕒 1 min read

पटणा: काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार यांनी आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका करत संतप्त सवाल केला आहे. बिहारची अवस्था अत्यंत वाईट आहे. बिहारींना पोटासाठीच नव्हे तर शिक्षण आणि हनिमूनसाठीही इतर राज्यांमध्ये का जावं लागतं? असा संतप्त सवाल कन्हैय्या कुमार यांनी केला आहे.

बिहारच्या कुशेश्वरस्थान आणि तारापूरमध्ये विधानसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर कन्हैय्या कुमार याठिकाणी प्रचारासाठी आले होते. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे. विस्थापित होणं हा एक मोठा सवाल आता बनून गेला आहे. बिहारमध्ये विकास अडकला असल्याचे कन्हैय्या कुमार यांनी म्हटले आहे.

दरम्यान कन्हैया कुमार यांनी कम्यूनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या पक्षातर्फे 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. आता त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!