Share

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या दिंडीचे पुण्यात आगमन

Published On: 

लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपूरकडे विविध दिंड्यांमधुन मार्गक्रमण करत आहेत मात्र आज पुण्यात दाखल झालेल्या दिंड्यांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या दिंडीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. आधारतीर्थ आश्रमाकडून या दिंडीचे आयोजन करण्यात आले असून ज्ञानेश्वर महाराजांच्या दिंडीसोबत ही दिंडी पुण्यात दाखल झाली आहे  . दिंडीचे हे तिसरे वर्ष आहे.आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची जवळपास पन्नास मुले या दिंडीत सहभागी झाली आहेत आमच्या बापाने जी चूक केली ती तुम्ही करू नका , शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका, पर्यावरणाचे रक्षण करा ,शेतकरी वाचवाअसे आवाहन करीत ही दिंडी पंढरपूरकडे रवाना झालीय

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!