Share

ऑलिम्पिक स्पर्धेत पदकाची कमावणाऱ्या खेळाडुना मणिपुर सरकारकडुन कोट्यावधींची बक्षिसे जाहिर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आगामी जुलै महिन्यात जापानमध्ये टोकियो येथे ऑलिम्पिक स्पर्धा सुरु होणार आहे. या स्पर्धेत पदकांची कमाई करण्यासाठी सर्व भारतीय खेळाडूंनी कंबर कसली आहे. सर्व खेळाडू स्पर्धेच्या तयारीला लागले आहे.

याच स्पर्धेच्या पार्श्वभूमिवर मणिपुर सरकारने ऑलिम्पिक स्पर्धेत पदकाची कमाई करणाऱ्या खेळाडुंना कोट्यावधी रुपयांची बक्षिसे जाहिर करण्यात आली आहे. या स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करणाऱ्या खेळाडुला 1.2 कोटी, तर रौप्यपदक पटकावणाऱ्या खेळाडूंना 1 कोटी आणि कांस्य पदकाची कमाई करणाऱ्या खेळाडुंना 75 लाख रुपयांचे बक्षिस देण्याची घोषणा केली आहे. मणिपुरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी ही घोषणा केली आहे.
तसेच मणिपुर राज्यातुन ऑलिम्पिक स्पर्धेत राज्यातर्फे देशाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या पाच खेळाडुंना 25 लाख रुपये दिले जाणार आहे.

त्यांच्याव्यतिरीक्त तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनीही ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करणाऱ्या खेळाडूला 3 कोटी रुपयांचे बक्षिस देण्याची घोषणा केली होती. तसेच रौप्यपदकासाठी 2 कोटी आणि कांस्यपदक कमावणाऱ्या खेळाडूंना 1 कोटी अशी घोषणा केली आहे. आता या राज्यातील खेळाडू ऑलिम्पिक स्पर्धेत कशी कामगिरी करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!