Share

सरकार मिलिंद एकबोटे, संभाजी भिडेंना अटक करेल याबद्दल शंका – कपिल पाटील

Published On: 

पुणे: कोरेगांव भीमा दंगली घडविण्यामध्ये ज्या मिलिंद एकबोटे, संभाजी भिडेंचा हात आहे. अशा लोकांना हे सरकार अटक करेल काय याबद्दल शंका असून हे सरकार बदमाश आहे, असा आरोप पुण्यात एका कार्यक्रमात आमदार कपिल पाटील यांनी केला.

राज्यात सध्या हिटलरशाही सरकार असल्याचेही ते म्हणाले.या सरकारने शिक्षणाचा बाजार मांडला असून जिल्हा परिषदांच्या शाळां बंद करुन रामदेवबाबा यांच्या गुरुकुल आणि खासगी कंपन्याना त्या देण्याचा डाव आखला जातो आहे. त्यामुळे हा जो खासगीकरणाचा डाव आहे तो आम्ही उधळुन लावल्याशिवाय शांत राहणार नाही, असे पाटील यांनी सांगितले. भाजप देशात जातीजातीमध्ये वाद निर्माण करुन तरुणांची माथी भडकविण्याचे काम करत आहे, असा आरोपही आमदार कपिल पाटील यांनी यावेळी केला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!