Share

‘टॉप ५ गरीब राज्यात ४ बीजेपी शासित राज्ये, युपी पहिल्या क्रमांकावर’

Published On: 

मुंबई : निती आयोगाने (NITI) नुकताच भारताचा राष्ट्रीय बहुआयामी गरीबी निर्देशांक (National Multidimensional Poverty Index -MPI) अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार पोषणापासून वंचित असलेल्या पाचपैकी चार राज्ये भारतीय जनता पार्टी शासित आहेत. महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर असून ३६.०९ टक्के लोकसंख्या योग्य पोषणापासून वंचित असल्याचे या अहवालात म्हंटले आहे. यावर मुंबई काँग्रेस (Mumbai Congress) अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी ट्विट करत भाजपावर टीका केली आहे.

भाई जगताप ट्विट करत म्हणाले, नीती आयोग रिपोर्ट..- गरीबी – टॉप ५ राज्यात ४ बीजेपी शासित राज्ये… उत्तर प्रदेश क्रमांक १ वर… कुठे नेऊन ठेवला रे देश माझा..!! अशी टीका भाई जगताप यांनी केली आहे.

या अहवालात देशभरातील पाच राज्यांची माहिती देण्यात आली आहे. त्यात महाराष्ट्रात ३६.०९ टक्के लोकसंख्या योग्य पोषणापासून वंचित आहेत. पश्चिम बंगालमध्ये ३३.६२ टक्के, कर्नाटकमध्ये ३३.५६ टक्के आणि तेलंगणात ३१.१० टक्के लोकसंख्या योग्य पोषणापासून वंचित असल्याचे नमुद आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!