Share

भाजपने २०१९ मध्ये फटका बसेल म्हणून तोडली पीडीपीशी युती- आठवले

Published On: 

मुंबई : जम्मू काश्मीरमध्ये भाजपने राजकीय फायद्यासाठी जम्मू काश्मीरमध्ये पीडीपीशी तोडली. असा घरचा आहेर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाजपला दिला. आठवले आज जागातिक योग दिनानिमित्त एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

आठवले म्हणाले, भाजपनं राजकीय फायद्यासाठीच तीन वर्षांपूर्वी पीडीपीशी युती केली आणि आता राजकीय फायद्यासाठीच युती तोडली. पीडीपीशी युती कायम ठेवल्यास २०१९ साली होणाऱ्या निवडणुकीत आपल्याला फटका पडेल असा विचार करूनच भाजपनं युती तोडली. असे आठवले म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!