Share

एटीएस कडून तीन बांगलादेशी नागरिकांना अटक; ‘अल कायदा’शी संबंध असल्याचा संशय

Published On: 

पुणे: एटीएस पणे टीमकडून तीन बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. तिघेही बांगलादेशात बंदी असलेल्या अनसरुल्लाह बांगला (एबीटी) या संघटनेशी संबंधित आहेत. तसेच यांचा‘अल कायदा’शी संबंध असल्याचाही संशय व्यक्त करण्यात येत आहे.

१६ मार्च रोजी एटीएसला वानवडी आणि आकुर्डी परिसरात हे बांगलादेशी नागरिक राहत असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार, दहशतवादी पथकाने वानवडी परिसरात नेमका शोध घेतल्यानंतर त्यांनी एका बांगलादेशीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. या चौकशीदरम्यान त्याने इतर दोघे आकुर्डी परिसरात राहत असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे या लोकांकडे पॅन कार्ड आणि आधार कार्ड सारखी बनावट कागदपत्रे आढळून आली आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!