🕒 1 min read
अहमदाबाद : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यातील भारताच्या पराभवानंतर कारण भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या संघात बदल करण्यावरुन अनेक माजी क्रिकेटपटूनी नाराजी व्यक्त केली आहे. तर तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा पराभव हा खराब गोलंदाजीमुळे झाला असल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे.
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताला इंग्लंडने ८ गडी राखुन पराभुत केले. या सामन्यादरम्यान भारताच्या गोलंदाजाना इंग्लंडचे फक्त दोन गडी बाद करण्यात यश आले होते. सामन्यादरम्यान भारताचे क्षेत्ररक्षणही सुमार राहिले होते. या सामन्यात भारतीय क्षेत्ररक्षकांनी २ झेल सोडले. या सामन्यात इंग्लंडने भारताचा ८ गडी राखुन पराभव केला. इंग्लंडच्या संघाकडून जोस बटलरने सर्वाधिक ८३ धावा केल्या
या सामन्यात शार्दुल ठाकूर सर्वात महागडा गोलंदाज ठरला. शार्दूलने ३.२ षटके गोलंदाजी करत ३६ धावा दिल्या मात्र एकही गडी बाद नाही केला. तर युजवेंद्र चहलने ४ षटकांत ४१ धावां देत फक्त एक गडी बाद केला. या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघ १-२ च्या फरकाने मालिकेत मागे आहे.
महत्वाच्या बातम्या
- बोंबला … ३ लेकरांच्या आईने १४ वर्षाच्या प्रियकराला पळवून नेले; घटना ऐकून पोलीस देखील चक्रावले
- ‘माँ, माटी और मानुष’ ! बांगलमध्ये कोणीही सुरक्षित नाहीय’
- ‘My Men in frame’ लहान भाऊ, करीना आणि सैफसाठी तैमुरने बनवला खास पदार्थ !
- फुलराणीचे ३१व्या वर्षात पदार्पण…
- भोजपुरी अभिनेता निघाला दुचाकी चोर; दिल्ली पोलिसांनी केली अटक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
