मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढताना. अशातच राज्य सरकारच्या शाळा सुरु करण्याच्या निर्णयाची अमंलबजावणी करणे शक्य नसल्याचे चित्र दिसत आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबद्दल माहिती दिली.
यावेळेस वर्षा गायकवाड म्हणाल्या कि, राज्यात सप्टेंबर अखेर शाळा सुरु होणे अशक्य आहे. परंतु ९ वी ते ११ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना जर शैक्षणिक अभ्यासक्रमात काही अडचणी असतील तर मोजक्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलवून त्यांच्या अडचणी दूर येतील.
पहा व्हिडिओ :
https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/2008012769331432/
महत्वाच्या बातम्या :
- शेतकरी हिताचा निर्णय घ्या, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी शरद पवार मैदानात
- ‘कांद्याला थोडा भाव मिळत आहे म्हणून केंद्र सरकारच्या पोटात पोटशूळ उठला’
- …अन्यथा शेतकरी शांत बसणार नाही, सदाभाऊ खोतांचा केंद्राला इशारा
- ‘कांदा निर्यात बंदी म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावून घेण्याचा प्रकार’
- कांदा प्रश्न पेटला, सुभाष भामरे पियुष गोयल यांच्या भेटीला !


