Share

भारत हा  संस्कृती आणि इतिहास यासारख्या विषयावर जागतिक स्तरावर व्याख्यान देऊ शकतो विकासदरावर मात्र भारताने आताच बोलू नये –रघुराम राजन

Published On: 

🕒 1 min read

वेबटीम- , जीडीपी वाढीचा वेग कमी होण्याची शक्यता लक्षात घेता, सरकारने “वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेचा फुगवटा  “करण्याची गरज नाही. भारत संस्कृती आणि इतिहास यासारख्या विषयावर   जागतिक स्तरावर व्याख्यान देऊ शकतो, परंतु विकासादर या विषयावर भारताने व्याख्यान देऊ नये. १० वर्षांनंतर विकासदर जेव्हा  ८ ते १० टक्के होईल त्या नंतरच या विषयावर बोलावे

भारताचा सध्या विकासदर ५.७ इतकाच आहे मागील तीन महिन्यात तो कमी झाला आहे.चीन चा विकासदर सध्या ६.५ इतका आहे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!