Share

भारतीय गोलंदाजांची भेदक गोलंदाजी,इंग्लंडचा डाव २८७ रनवर ऑल आऊट

Published On: 

🕒 1 min read

बर्मिंगहॅम : आपल्या 1000व्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा संघ दमदार कामगिरी करेल, असे क्रिकेट चाहत्यांना वाटले होते. पण गुरुवारी फक्त दोन धावांची भर घालून इंग्लंडचा संघ तंबूत परतला.भारतीय बॉलरच्या भेदर माऱ्यामुळे पहिल्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये इंग्लंडचा डाव २८७ रनवर ऑल आऊट झाला. दुसऱ्या दिवसाची सुरुवात २८५/९ अशी करणाऱ्या इंग्लंडला दुसऱ्या दिवशी फक्त २ रनच करता आल्या. मोहम्मद शमीनं इंग्लंडची शेवटची विकेट घेतली.

या सामन्यात आर. अश्विनने चार आणि मोहम्मद शमीने तीन बळी मिळवले. पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडची 9 बाद 285 अशी स्थिती होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी फक्त दोन धावांमध्य इंग्लंडचा संघ सर्वबाद झाला. उमेश यादव आणि इशांत शर्माला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली. इंग्लंडचा कर्णधार जो रूटनं सर्वाधिक ८० रन केल्या. रूटला विराट कोहलीनं रन आऊट केलं. तर जॉनी बेअरस्टोला ७० रनवर उमेश यादवनं बोल्ड केलं.

https://marathi.maharashtradesha.com/marathisportsindia-vs-england-4th-test-what-virat-kohli-and-crew-need-to-do-on-day-5-to-go-3-0-up/

दुसऱ्या टी 20 सामन्यात इंग्लडचा भारतावर विजय; मालिकेत १-१ ने बरोबरी

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!