Share

कोरोना : तमिळनाडूमध्ये एका बैलाच्या अंत्यविधीला गेल्या प्रकरणी ३००० केसेस दाखल

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा – देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन आहे. सरकारकडून कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहे परंतु रोजच्या रोज देशातील रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नागरिकांनी लॉक डाऊन गांभीर्याने घेऊन ते काटेकोरपणे पाळावे असं सरकार सांगत आहे.

परंतु नागरिक काही लॉक डाऊन गांभीर्याने घेताने दिसत नाही. असाच प्रकार आता तमिळनाडूमध्ये घडला आहे. तामिळनाडू पोलिसांनी जलिकट्टू खेळातील एका बैलाच्या अंत्यविधीला गेल्या प्रकरणी ३००० केसेस दाखल केल्या आहेत. ही घटना मदुराईतील एका गावात  घडली असून १२ एप्रिल रोजी हा अंत्यविधी झालं होता. याबतच वृत्त ANI या वृत्त संस्थेने दिलं आहे.

याबाबतची माहिती मदुराईचे जिल्हाधिकारी टी जी विनय यांनी दिली आहे. त्यामुळे कोरोनाला अटकाव घालायचा असेल टर नागरिकांनी कायद्याचं आणि लॉक डाऊनच तंतोतन पालन करण्याची गरज आहे.

https://twitter.com/ANI/status/1250465970230984704

हेही पहा –

https://www.youtube.com/watch?v=JS-Bb4hxUBI

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!