pune riots

दलिताला प्रत्येक पाच एकर जमीन द्या! ; जिग्नेश मेवानी

हैदराबाद : काही दिवसांपासून चर्चेत असलेले गुजरातमधील आमदार आणि दलित नेते जिग्नेश मेवानी यांनी प्रत्येक दलिताला पाच एकर जमीन देण्याची मागणी केली आहे. काल ...

मैदान मारल पवारांच्या पैलवानानं, चर्चा मात्र संभाजी भिडे गुरुजींची!

सांगली : कोरेगाव भीमा हिंसाचारानंतर संपूर्ण राज्यभर चर्चेत असलेले संभाजी भिडे गुरुजी चांगलेच चर्चेत आले. तसेच धार्मिक राजकारणाला वेगळ वळण लागल होत. आत पुन्हा ...

रामदास आठवलेंच्या नेतृत्वात सामाजिक सलोखा रॅलीचे आयोजन

मुंबई: भिमा कोरेगाव येथे आंबेडकरी जनतेवर झालेल्या हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सामाजिक सौहार्द अधिक भक्कम करण्यासाठी रिपब्लिकन पक्षातर्फे राज्यभर सामाजिक सलोखा रॅली ...

‘संविधान’ बचाव रॅलीला भाजपची ‘तिरंगा’ रॅली देणार उत्तर: रावसाहेब दानवे

मुंबई : कोरेगाव भीमा येथे झालेली दंगल एक मोठ षडयंत्र होत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. सरकारचा विकास पाहून भाजप आणि सरकारला ...

कोरेगाव भीमा प्रकरण षडयंत्र! सतर्क राहा! ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : कोरेगाव भीमा येथे १ जानेवारीला झालेली दंगल हे एक मोठ हे मोठं षडयंत्र होतं. येणाऱ्या काळात अशाच प्रकारची जातीयवादी परिस्थिती निर्माण केली ...

शनिवारवाड्यावर सर्व खासगी कार्यक्रमांना बंदी

पुणे –  पुणे शहराचे वैभव व ऐतिहासिक वारसा म्हणून शनिवारवाड्याकडे पाहिले जाते. पुण्यात पर्यटनासाठी येणारे देश-विदेशातील नागरिक आवर्जून शनिवारवाड्याला भेट देतात. शनिवारवाड्यामुळे पुण्याच्या पर्यटनालादेखील ...

रामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर

टीम महाराष्ट्र देशा: सध्या रिपब्लिकन नेत्यांना फक्त धड असून त्यांचे डोके भलतेच वापरून घेत आहेत. रामदास आठवले हे समाजाला नको असलेले नेते असल्याची टीका ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजकीय दहशतवादी : कॉंग्रेस

औरंगाबाद- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजकीय दहशतवादी आहेत अशी टीका काँग्रेस प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी औरंगाबाद येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत केली आहे. ...

प्रजासत्ताक दिनी मुंबईत संविधान बचाव सत्याग्रह

मुंबई: शेतकरी नेते आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या संकल्पनेतून येत्या २६ जानेवारी रोजी मुंबईत संविधान बचाव मोर्चा काढण्यात येणार आहे. सर्वपक्षीय ...

सद्भावना रॅलीतील एकतेच्या आवाजामुळे दंगलखोरांच्या कानठळ्या बसतील ; विश्वास नांगरे पाटील

सांगली : कोरेगाव भीमा येथे १ जानेवारीला झालेल्या दंगलीनंतर महाराष्ट्र भर हिंसाचार झाला. दरम्यान सांगली शहरात देखील दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे पहिल्यांदाच जिल्हा ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!