Tag: NCP
-
पुणे कसबा विजयाने सोलापूर काँग्रेस-सेनेचा जल्लोष तर राष्ट्रवादी मात्र नाराजच…
Ravindra Dhangekar l सोलापूर l टीम महाराष्ट्र देशा- पुणे कसबा मतदारसंघात झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर Ravindra Dhangekar विजयी झाले. कसबा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला होता त्या मतदारसंघात काँग्रेसने मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. तर पिंपरी चिंचवड मतदार संघात मत विभाजन झाल्याने महाविकास आघाडीचा उमेदवार थोडक्या मतांनी पराभूत झाला. …
-
Winter Session 2022 | “…तर नाक दाबून तोंड उघडू” ; अमोल मिटकरी यांचा सरकारला इशारा
Winter Session 2022 | नागपूर : राज्य सरकारमधील वन मंत्री सुधीर मुनगंटीवार ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात त्या भागातील दहा शेतकऱ्यांची वाघ किंवा बिबट्याने दुर्दैवी शिकार केली. या मुद्याला धरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. वन मंत्र्यांच्या मतदारसंघात शेतकऱ्यांना वाघ खात असतील तर त्यावर सभागृहात कोणीतीही चर्चा अथवा…
-
Winter Session 2022 | “…तर नाक दाबून तोंड उघडू” ; अमोल मिटकरी यांचा सरकारला इशारा
Winter Session 2022 | नागपूर : राज्य सरकारमधील वन मंत्री सुधीर मुनगंटीवार ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात त्या भागातील दहा शेतकऱ्यांची वाघ किंवा बिबट्याने दुर्दैवी शिकार केली. या मुद्याला धरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. वन मंत्र्यांच्या मतदारसंघात शेतकऱ्यांना वाघ खात असतील तर त्यावर सभागृहात कोणीतीही चर्चा अथवा…
-
Jayant Patil | विरोधकांना बोलण्याची संधी टाळणे लोकशाहीच्या विरोधात ; निलंबनानंतर जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया
Jayant Patil | नागपूर : मी गेले ३२-३३ वर्ष विधानसभेत असताना माझ्याकडून अपशब्द कोणालाही वापरला गेला नाही. निर्लज्जपणा सारखे वागू नका. याचा अर्थ असा आहे की, सत्तारुढ पक्षाबरोबर विरोधी पक्षाला ही बाजू मांडण्याची संधी दिली पाहिजे. ही माझी भूमिका होती, अशी भूमिका प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांसमोर मांडली. याचा अर्थ मी अपशब्द वापरला असा होत…
-
Jayant Patil | विरोधकांना बोलण्याची संधी टाळणे लोकशाहीच्या विरोधात ; निलंबनानंतर जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया
Jayant Patil | नागपूर : मी गेले ३२-३३ वर्ष विधानसभेत असताना माझ्याकडून अपशब्द कोणालाही वापरला गेला नाही. निर्लज्जपणा सारखे वागू नका. याचा अर्थ असा आहे की, सत्तारुढ पक्षाबरोबर विरोधी पक्षाला ही बाजू मांडण्याची संधी दिली पाहिजे. ही माझी भूमिका होती, अशी भूमिका प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांसमोर मांडली. याचा अर्थ मी अपशब्द वापरला असा होत…
-
Jayant Patil | जयंत पाटील अधिवेशन संपेपर्यंत निलंबित! मुंबई, नागपूर विधिमंडळ परिसरात येण्यास बंदी
Jayant Patil | नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फणवीस यांनी दिशा सालियनच्या मृत्यूची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले. विरोधकांनी देखील यावर बोलण्याची मागणी केली. सत्ताधारी पक्षाचे अनेक सदस्य बोलले मात्र विरोधकांमध्ये अजित पवार सोडून कुणाला बोलू दिले नाही. त्यामुळे अजित पवार आणि जयंत पाटील यांनी थेट अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सवाल केला. यावेळी जयंत पाटील अपशब्द…
-
Jayant Patil | जयंत पाटील अधिवेशन संपेपर्यंत निलंबित! मुंबई, नागपूर विधिमंडळ परिसरात येण्यास बंदी
Jayant Patil | नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फणवीस यांनी दिशा सालियनच्या मृत्यूची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले. विरोधकांनी देखील यावर बोलण्याची मागणी केली. सत्ताधारी पक्षाचे अनेक सदस्य बोलले मात्र विरोधकांमध्ये अजित पवार सोडून कुणाला बोलू दिले नाही. त्यामुळे अजित पवार आणि जयंत पाटील यांनी थेट अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सवाल केला. यावेळी जयंत पाटील अपशब्द…
-
Rahul Shewale | “रिया चक्रवर्तीला ‘AU’ नावाने…”; आदित्य ठाकरेंच्या नावाचा उल्लेख करत राहुल शेवाळेंचे गंभीर आरोप
Rahul Shewale | नागपूर : दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत हत्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचं नाव घेत शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी गंभीर आरोप केले आहेत. “रिया चक्रवर्तीला एयू चे 44 फोन आले होते. बिहार पोलिसांनुसार एयू म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे हे असून CBI चौकशी वेगळेच सांगते त्यामुळे या प्रकरणाचे सत्य समोर यायला हवे”,…
-
Rahul Shewale | “रिया चक्रवर्तीला ‘AU’ नावाने…”; आदित्य ठाकरेंच्या नावाचा उल्लेख करत राहुल शेवाळेंचे गंभीर आरोप
Rahul Shewale | नागपूर : दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत हत्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचं नाव घेत शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी गंभीर आरोप केले आहेत. “रिया चक्रवर्तीला एयू चे 44 फोन आले होते. बिहार पोलिसांनुसार एयू म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे हे असून CBI चौकशी वेगळेच सांगते त्यामुळे या प्रकरणाचे सत्य समोर यायला हवे”,…
-
Grampanchayat Election 2022 | संदीपान भुमरेंना मोठा धक्का! सरपंच पदाचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर, ठाकरे गटाचा मोठा विजय
Grampanchayat Election 2022 | औरंगाबाद : राज्यातील विविध जिल्ह्यांमधील एकूण ७ हजार ७५१ ग्रामपंचायतीतील सदस्यांसह थेट सरपंच पदासाठी रविवारी मतदान पार पडलं. मंगळवार २० डिसेंबरला या ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल समोर आले. दरम्यान आमदार संदीपान भुमरे (Sandipan Bhumare) यांच्या मतदारसंघातील बिडकीन आणि आडुळ ग्रामपंचायतीमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाच्या उमेदवाराचा विजय…